
उमरा परिसरमध्ये यंदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी कांदा बिजोत्पादन घेतले आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे कांदा बिजोत्पादन क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
प्रतिनिधी | उमरा अकोट तालुक्यातील उमरा परिसरमध्ये यंदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी कांदा बिजोत्पादन घेतले आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे कांदा बिजोत्पादन क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिणामी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याच
.
आर्थिक अडचणी वाढल्या
अनेक वर्षांपासून कांदा बीजोत्पादन घेत आहे. दरवर्षी क्षेत्र वाढवितो. या वर्षीदेखील क्षेत्र वाढविले आहे. १५ एप्रिलपासून बीजांची काढणी सुरू करावयाची होती. मात्र अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.
– देवा थोरात शेतकरी, उमरा. उत्पादन खर्चही निघणे कठिण
शेतमालाला हमी भाव मिळेना. सोयाबीन दरावाचून घरात पडून आहे. खरीपातील तोटा भरुन काढण्यासाठी कांदा पेरणीचा निर्णय घेतला. मात्र परिस्थिती पाहता उत्पादन खर्चही निघणे कठीण वाटत आहे.
– शरद आवंडकर, शेतकरी, उमरा.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.