Mumbai Local News: Get all the Latest News in Mumbai including Breaking News, Headlines, Live Updates and Coverage from every area of the city. Check the latest Mumbai news, Also find the breaking Mumbai news related to Mumbai rain, weather, airport, local train, crime, fire, education
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी अखेर अक्षय्य तृतीयेचे मुहूर्त साधत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत शासकीय निवासस्थानी राहण्यासाठी गेलेत. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. . देवेंद्र फडणवीस यांनी गतवर्षी 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पद व...
मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी वरिष्ठ पोलिस अधिकारी देवेन भारतीय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते मावळते पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची जागा घेतील. फणसाळकर आज पोलिस दलातून निवृत्त होणार आहेत. . देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्या मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त आहेत. त्यांनी 30 जून 20...
उमरा परिसरमध्ये यंदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी कांदा बिजोत्पादन घेतले आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे कांदा बिजोत्पादन क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रतिनिधी | उमरा अकोट तालुक्यातील उमरा परिसरमध्ये यंदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी कांदा बिजोत्पादन घेतले आहे. मात्र, निसर्गाच्या लह...
वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांना उत्कृष्ट सेवेसाठी सोमवारी (२८ एप्रिल) पोलिस महासंचालक पदक जाहीर झाले. पण दुसऱ्याच दिवशी मंगळवारी (२९ एप्रिल) एका महिला शिपायाने व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह संदेश आणि फोटो पाठवल्यामुळे भंडारे यांच्यावर गुन्हा . पोलिस मुख्यालयात ३४ वर्षांच्या फिर्यादी शिपाई म्हणू...
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के आणि इतर 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाख . शेतकऱ्यांच्या नावावर राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घे...
वसमत ते परभणी मार्गावर चिखलीपाटी जवळ आत्ता पोलिसांच्या पथकाने तीन वाहनांसह 25 जनावरे असा एकूण 27 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील काही गावांमधून तीन वाहनांमध्ये जनावर...
अक्षय तृतीयेनिमित्त छत्रपती शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणारी भाविकांची गर्दी विचारात घेऊन बुधवारी (३० एप्रिल) वाहतूक बदल करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी रस्ता, गणेश रस्ता, तसेच लक्ष्मी रस्ता परिसरात वाहतूक बदल करण्यात आल . अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात आ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यसरकारने पीएमआरडीएचा डीपी रद्दबातल करत पुणे जिल्हा बकाल करण्याचे ठरवले आहे. हा डीपी रद्द झाल्याने पुणे जिल्हा व परिसरातील नागरिकांचा विकासाचा हक्क राज्य सरकारने हिरावला आहे. यापूर्वी डीपी तयार करत असत . यावेळी सरकार विराेधी घाेषणांनी जिल्हाधिकारी कार्याल...
पहलगाम हल्ल्यानंतर काँग्रेसने पोस्ट केलेला एक फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करणारा असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ‘सर तन से जुदा’ ही पाकिस्तानी अतिरेक्यांची मानसिकता असून, हीच म . चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी आपल्या एका...
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद काही संपताना दिसून येत नाही. यात आता 1 मे महाराष्ट्र दिनी आदिती तटकरे या रायगडमध्ये झेंडावंदन करणार असल्याने त्यांनाच पालकमंत्रिपद मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर शिवसेनेचे नेते भरतशेठ गोगावले यांनीही प्रति . मंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले की, झेंडावंदन करता आल...
नवापूर1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक तालुक्यातील अकाउंटंटचा येथील कंस्ट्रक्शन कंपनीतील अकाउंटंटचा मृतदेह दमण येथे मिळून आला. याप्रकरणी नातेवाइकांनी घातपाताची शंका व्यक्त करुन, कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेत मृतदेह पोलिस ठाण्याचा समोर ठेवून आक्रोश क Doonited Affiliated: S...
पहलगाम हल्ल्यावर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करण्यास सुरू केली आहेच, त्यात आता केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी विजय वड . विजय वडेट्टीवार यांनी देशविरोधी आणि दहशतवाद्यांना स...
दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलतात का? त्यांच्या धर्माची चौकशी करत बसतात का? असा सवाल कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. यावर आता भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरू केले आहे. वडेट्टीवारांच्या तोंडून राहुल गांधी बोलले आहेत, . भाजप नेते व माजी आमदार राम सातपुते विजय वडेट्टीवार य...
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण क्षेत्रात २८ एप्रिल २०२५, सोमवार या दिवशी एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात, शालेय शिक्षण विभाग व शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्यात ‘मूल्यवर्धन’ उपक्रमाच्या राज्यभर प्रभ . श्री. शांतिलाल मुथ्था यांनी “मूल्...
एसटी महामंडळाच्या मुख्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली असून यावेळी परिवहन मंत्री व एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी, तसेच भविष्यातील नियोजन यासाठी एक आर्थिक . प्रताप सरनाईक म्हणाले, सुमारे 10 हजार कोटी संचित तोट...
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वागद ईजारा येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. मुलगी आयएएस अधिकारी झाल्याचा आनंद साजरा करत असतानाच वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आणि यातच त्यांचे निधन झाले. प्रल्हाद खंदारे असे मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे . प्रल्हाद खंदारे यांची मुलगी मोहिनी यांनी केंद्रीय ल...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार नेरुळ ड्रग्ज प्रकरणात पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. प्रस्तुत प्रकरणात प्रत्यक्षात 1100 ते 1200 कोटी रुपयांचा व्यवहार झाला. पण प्रत्यक्षात ते कमी दाखवण्यात आलेत, असे ते म्हणालेत. या प्रकरणी त्य . सत्ताधारी शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड...
राज्यातील लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महायुती सरकार व निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणतीही निवडणूक रोखण्याचा अधिकार नाही. पण निवडणूक आयोगाला निवडणूक घ . मागील 3 वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्...
सोलापूर आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनेलचे उमेदवार आप्पासाहेब पाटील यांनी निंबर्गी मतदान केंद्रावर पोलिंग एजंट सोडून इतरांनी मतदान केंद्रात थांबू नये, असे सांगितले. त्यावर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनेलचे उमेदवार सुरेश हसापुरे यांचा मुलगा आणि . मतदारसंघ एकूण झालेले सोसायटी १८९५ १८६४ ग्रामपंचायत १...
सावनेर पोलिसांनी एका वर्षापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या घरावर टाकलेल्या छाप्यात मोठा शस्त्रास्त्र साठा जप्त केला आहे. २७ एप्रिल रविवारी मध्यरात्री टाकलेल्या या छाप्यात तीन माऊझर, दोन देशी कट्टे, ३६ जिवंत काडतुसे आणि दोन रिकामी काडतुसे हस्त . पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. अटक...
अमरावतीतील गुजराती आणि मारवाडी समाजाने स्थापन केलेल्या ‘हरिना’ नेत्रदान समितीने समाजसेवेत नवा आदर्श निर्माण केला आहे. १८ मे २०१० रोजी स्थापन झालेल्या या संस्थेची सुरुवात एका दुर्दैवी घटनेतून झाली. समितीच्या एका पदाधिकाऱ्याच्या मित्राची तीन वर्षीय मुल . समितीने आतापर्यंत २७०० हून अधिक नेत्रां...
महावितरणने ‘लकी डिजिटल ग्राहक’ योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यातील ११५ ग्राहकांना बक्षिसे प्रदान केली आहेत. मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांच्या हस्ते स्मार्ट फोन आणि स्मार्ट वॉचचे वितरण करण्यात आले. . ऑनलाइन वीज बिल भरणा वाढवण्यासाठी महावितरणने ही योजना सुरू केली आहे. १ जानेवारी ते ३१ मे या क...
पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध करा, असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. लोणावळा येथे विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पहलगाम येथे झाले . रामदास आठवले म्हणाले, जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर आ...
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची पाणी कोंडी करत सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी 24 एप्रिल रोजी भारत सर . पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान...
भारताच्या सार्वभौमत्वाला तीन पटीहून अधिक धोका निर्माण झाला आहे. निवृत्त लष्करी अधिकारी आणि ज्येष्ठ रक्षा तज्ज्ञ ब्रिगेडियर सुहास कुलकर्णी यांनी नागपुरात महत्त्वाचे विधान केले. त्यांच्या मते, पाकिस्तान, बांगलादेश आणि चीन या शत्रू देशांप्रमाणेच देशातील . श्री संत ज्ञानेश्वर मंदिरात पहलगाम येथील शहिदांना श...
जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथील भ्याड अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांच्या कुटुंबीयांनी हिंमतीने संपूर्ण प्रसंगाचा सामना केला. म्हणूनच त्यांना येत्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘नागरी शौर्य’ पुरस्कार देऊन गौरविण्यात य . जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल...
मोठी स्वप्ने पहा व ती पूर्ण करण्यासाठी कायम प्रयत्नशील रहा. खेळात हारजीत पेक्षा सहभाग व लढत महत्त्वाची असते. उत्तम यशस्वी खेळाडू होण्यासाठी मनापासून इच्छाशक्ती बाळगून सराव करा, असे यशाचे मंत्र ज्येष्ठ क्रीडा समीक्षक पत्रकार संदीप चव्हाण यांनी दिला. स . प्रा. मोडक म्हणाले, सारडा महाविद्यालयाचा क्रीडा विभ...
पुण्यातील बोपदेव घाट परिसरातील बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीला वालचंद पोलिसांनी अटक केली आहे. सूरज उर्फ बापू गोसावी असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी मागील सहा महिन्यांपासून फरार होता. अखेर आज त्याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अकलूज येथून ताब्यात घेतले. . वालचंद नगर पोलिस एका गुन्ह्यास तपास करत असताना सुरज...
राष्ट्रवादीची स्थापना संघर्षातून झाली असून संघर्षातूनच पक्ष मोठा झाला पाहिजे. कोणावरही अन्याय करायचा नाही अन् कोणी चुकीचे वागले तर सहन करू नका, असा सल्ला अजित पवार यांनी शनिवारी वसमत येथे कार्यकर्ता मेळाव्यात दिला आहे. . वसमत येथे राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित विविध विकास कामांचे भुमीपूजन व कार्यकर्ता मे...
वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात समृद्धी महामार्गावर दिनांक २६ एप्रिल रोजी सकाळी भीषण अपघात झाला. नागपूरहून शनिशिंगणापूर येथे जाणाऱ्या एका भरधाव फॉर्च्युनर कारने समोर चालणाऱ्या ट्रकच्या मागच्या बाजूला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील एका २८ व . मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील तरुण हे शनिशिंगणापू...
नियोजित गृह प्रकल्पातील पाचव्या मजल्यावरून पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात घडली. दुर्घटनेत एक मजूर जखमी झाला. बांधकाम मजुरांना सुरक्षाविषयक उपकरणे न पुरवता दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध प . रोहितकुमार जांगडे (वय ३५) असे मृत्युमुखी पडलेल्या ब...
सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला हाणला. मी डॉक्टर नाही, पण छोटे-मोठे ऑपरेशन करतो. माझे फार काही शिक्षण झाले नसले तरी 2022 . एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी पालघरमध्ये महाराष...
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज परभणी दौऱ्यावर आहेत. एक रुपया पिक विमा योजनेला शेतकऱ्यांनी लावला चुना या त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह भाकपच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी जिल्हा कचेरीच्या प्रवेशद्वारावर अजित पवार य . दरम्यान कर्जमाफी झाली पाहिजे, पिकविमा भरपाई दिली पा...
डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्येप्रकरणी एक नवी माहिती उजेडात आली आहे. स्वतःच्या कष्टाने जे रुग्णालय नावारुपाला आणले त्या रुग्णालयात वळसंगकरांना केवळ ओपीडीचे अधिकार उरले होते. त्यांनी एखाद्या रुग्णाचे बिल कमी करण्याची सूचना केली तरी ते होत नव्हते. त्यां . सूत्रांच्या माहितीनुसार, डॉक्टर शिरीष वळसंगकर यांची...
समाजातील प्रत्येक व्यक्तीकडे कोणती ना कोणती कला असते. ज्येष्ठ व्यक्तींनी त्यांच्याकडे असलेली कला आणि त्यामधील कलावंत नेहमी जिवंत ठेऊन जीवनाचा आनंद सदैव तेवत ठेवावा, असे उद्गार अकोल्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी पत्रकार आणि कीर्तनकार राजकुमार उखळकर यांनी क . अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी होत...
मुंबई येथील 125 वर्ष जुना एल्फिन्स्टन ब्रिज आज दिनांक 25 एप्रिल पासून बंद करण्यात येणार होता. परंतु येथील स्थानिक नागरिकांनी याला विरोध करत हा ब्रिज पुन्हा सुरू केला आहे. येथील स्थानिक नागरिकांची पुनर्वसन याच भागात केले जावे अशी मागणी केली होती. त्या . यावेळी स्थानिकांनी जोरदार घोषणाबाजी करत काम बंद पाड...
महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना . माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हण...
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र पोलिसांसारखे अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही, असे वादग्रस्त विधान संजय गायकवाड यांनी केले आहे. तसेच पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50 हजार दाख . संजय गायकवाड म्हणाले, सरकारने जर एखादा कायदा बनवला...
पुणे जिल्ह्यातील पाणंदरस्ते, शिवरस्ते खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तलाव आणि पाणीसाठ्यातील गाळ काढण्याचे कामही वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. जिल् . विधानभवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत...
राज्यात शरद पवार व अजित पवार यांच्या भेटीगाठी वाढल्यात. त्यातच राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चाही महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच रंगली आहे. या प्रकरणी राजकीय वर्तुळात वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एनडीटीव्ही...
देशाचे मुकूट अशी ओळख असलेल्या काश्मीर खोऱ्यातील ‘पहलगाम’ येथे पाक समर्थित दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांचा केलेल्या नरसंहाराने अवघा देश स्तब्ध झालाय. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या दु:खात बसप सहभागी आहे. पंरतू, सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक . डॉ. चलवादी म्हणाले की,’पुलवामा...
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स… . नाशिकच्या सिटी सेंटर मॉल चौकातील सिग्नलवर रिक्षा-बसचा अपघात नाशिकच्या सिटी सेंटर मॉल चौकात सिग्नलवर रिक्षा आणि बसचा अपघात भीषण अपघात झाला आहे. हा...
मुंबई विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर पाडण्याचा व पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ करकंब येथे सकल जैन बांधवांच्या वतीने मूक मोर्चा काढून निषेध करण्यात आला. मोर्चानंतर करकंब पोलिस ठाण्यास निवेदन देण्यात आले. . विलेपार्ले येथील जैन मंदिर ही एक इमारत नव्हती तर शांतता, सहिष्णुता आणि साम...
मुंबई येथील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केले आहे. जगात एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानवता, असे विधान मोहन भागवत यांनी केले आहे. तसेच वेगळेपणाला धरुन जेव्हा जातो त्यावेळी . मोहन भागवत म्हणाले, लढाई ही धर्माची आणि अधर्माची आह...
नागपूर पोलिसांनी बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात आणखी दोघांना अटक केली आहे. सागर भगोले आणि शिवदास ढवळे या दोघांना गुरुवारी अटक करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत एकूण नऊ जणांना अटक झाली आहे. . ढवळे शिक्षण उपसंचालक कार्यालयात कार्यरत होते. भगोले एका शाळेत कर्मचारी असून तो पूर्णवेळ शिक्षण विभागाच्या वेतन पथका...
पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तणाव कमी करणे आणि मानसिक आरोग्य सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, ईशा फाउंडेशनने पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) वरिष्ठ अधिकारी, हवालदार आणि प्रशिक्षणार्थी अशा ३०० सदस्यांसाठी गुरवारी ‘मिरॅकल ऑफ म . या सत्रात सहभागींना ‘मिरॅकल ऑफ माईंड’ ची ओळख करून द...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची मागणी केली जात आहे. तसेच जगभरातील अनेक देशांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. भारताने तातडीने कारवाई करत पाकिस्तानला 5 मोठे निर्णय देखील घेतले आहे, त्यात सि . नितेश राणे म्हणाले, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भार...
पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 26 पर्यटकांचा बळी गेला आहे. यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश आहे. यामध्ये डोंबिवलीतील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने डोंबिवलीत हळहळ व्यक्त होत असून संपूर् . पहलगाममधील घटनाक्रम सांगताना संजय लेले यांचा मुलगा...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पहलगाम हल्ल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आजचे भाषण निव्वळ वल्गना असल्यासारखे होते. सरकारने अतिरेक्यांना पुलवामा हल्ल् . जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी अतिरेक...
पहलगाम हल्ला झाल्यानंतर सरकार म्हणून सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. अशावेळी गिरीश महाजन यांना सरकारचे प्रतिनिधी म्हणून काश्मिरला पाठवले होते. महाजन यांना या आधी देखील असे अनुभव आहेत. त्यामुळे दुसरे कोणीही त्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नव्हती. अ . एकिकडे सर्व पक्षीय बैठकीमध्ये आम्ही सरकारला पाठिंबा...