Mumbai Local News: Get all the Latest News in Mumbai including Breaking News, Headlines, Live Updates and Coverage from every area of the city. Check the latest Mumbai news, Also find the breaking Mumbai news related to Mumbai rain, weather, airport, local train, crime, fire, education
पुणे जिल्ह्यातील शिरूर भागात माणुसकी आणि कर्तव्याची अनोखी सांगड घालणारी एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. प्रसूतीच्या तीव्र कळांनी त्रस्त झालेल्या एका गरोदर महिलेला वेळेत रुग्णालयात पोहोचता न आल्याने भररस्त्यातच बाळाला जन्म द्यावा लागला. मात्र, या कठीण प्रसंगात एका महिला डॉक्टरने धाडस दाखवत आई आणि नवजात...
संजय निरुपमसारख्या भैय्याला मराठी पोलिस का पाठिंबा देतात हे न उमजण्यासारखे आहे. एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये आहेत त्यांनी सांगितले बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारांचे सरकार आहे, त्यांच्या विचारांचे सरकार असेल तर मराठी मुलांना जेलमध्ये टाकून भैय्या निरुपमला पाठिंबा देणारे हे कोणते सरकार आहे? असा सव...
वाळूतस्करांना कारवाईची कुणकुण लागू नये म्हणून धारणी येथे कार्यरत असलेले प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी सिध्दार्थ शुक्ला यांनी थेट दुचाकीवर स्वार होऊन वाळू घाट गाठला. यावेळी त्यांच्यासोबत केवळ तीन महसूल कर्मचारी होते. आयएएस शुक्ला यांनी महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवरील सोनाबर्डी गावानजीक तापी...
महावितरणने छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध भागांमध्ये शनिवारी (25 एप्रिल) मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामांसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची घोषणा केली आहे. ही कामे अत्यावश्यक असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे सुरू आहेत. य...
छत्रपती संभाजीनगर येथील परिचारिकांचा संप चौथ्या दिवशीही सुरू असून, याचा परिणाम घाटी रुग्णालयातील आरोग्य सेवेवर स्पष्टपणे दिसून येत आहे. या संपामुळे घाटी, सुपरस्पेशालिटी आणि कॅन्सर रुग्णालयातील नियोजित शस्त्रक्रिया सुमारे २० टक्क्यांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच, परिचारिकांना दुहेरी शिफ्टमध्ये काम कर...
पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच आज सायंकाळी 8 च्या सुमारात वारजे परिसरात गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. येथील एका सलूनमध्ये 3 ते 4 अज्ञात हल्लेखोरांनी अचानक घुसून गोळीबार केला, ज्यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. भरवस्तीत आणि वर्दळीच्या वेळी झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात म...
स्वतःला बाळू मामाचा अवतार सांगणाऱ्या मनोहर मामा भोसलेला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा बेड्या ठोकल्या आहेत. भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणुकीच्या ताज्या प्रकरणात कुर्डुवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मनोहर भोसलेवर याआधीच करमाळा आणि सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात महिलांवर अत्याचार केल्याचे गंभीर गुन्ह...
श्रीराम फायनान्स लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीत जोरदार कामगिरी करत गुंतवणूकदारांसाठी आकर्षक अशी घोषणा केली आहे. कंपनीने प्रति शेअर ₹२ दर्शनी मूल्यावर ३०० टक्के म्हणजेच ₹६ अंतिम लाभांश जाहीर करण्याची शिफारस केली असून, यापूर्वी दिलेल्या ₹४.८० अंतरिम लाभांशासह एकूण लाभांश ₹१०.८० प्रति शे...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मुद्यावरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रकाशक प्रशांत आंबी यांनी गुरुवारी पुराव्यांसह संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दाखल के...
पश्चिम बंगालमध्ये यंदा विक्रमी मतदान झाले असून हे मतदान ममता बॅनर्जी यांच्या विरोधातील जनक्षोभ दर्शवते. मुघलशाही पद्धतीने काम करणाऱ्या ममता बॅनर्जी आता घरी जाणार हे निश्चित आहे, अशा शब्दांत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पश्चिम बंगालच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. नागपूर येथे माध्यमा...
थॅलेसेमियाग्रस्त चिमुकल्यांसाठी रक्त म्हणजे अक्षरशः जीवनरेखा असते. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसांत वाढलेल्या रक्त टंचाईमुळे या निरागस जीवांच्या पालकांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने अनेक पालकांना डोनरच्या शोधात भटकंती करावी ल . शहरातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या केवळ ५० टक्केच रक्तस...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक अर्जुना के. आर. यांनी मानवी जीवन सुखकर आणि सुसह्य ठेवण्यासाठी निसर्गचक्र कायम राखणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. पशु, पक्षी आणि जंगल या सर्व बाबींचे योग्य संतुलन राखणे ही काळाची गरज असून, मानवी जीवन या चक्राचाच एक भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. हे चक्र राखण्यासा...
लग्नसराईचे दिवस आनंदाचे असतात, पण याच आनंदावर विरझण घालणारी एक अतिशय दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन परतणाऱ्या एका व्हॅनचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पवनी तालुक्यातील सौंदड गावाजवळ हा अपघात घडला. मृतांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समाव...
मोर्शी तालुक्यातील सावरखेड येथील रहिवासी भावेश वर्षा अनिल वानखडे यांनी पहिल्याच प्रयत्नात केंद्र सरकारच्या कॅग (कन्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) संस्थेत लेखाधिकारी (अकाउंटंट) पदावर यश मिळवले आहे. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी ही महत्त्वपूर्ण नोकरी मिळवून प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आहे. भावे...
हिंगोली जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या लिगो इंडिया या देशातील महत्त्वाकांक्षी व अत्याधुनिक वैज्ञानिक प्रकल्पामुळे देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळणार असल्याचे प्रतिपादन अणु ऊर्जा आयोगाचे सचिव तथा परमाणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती यांनी दुघाळा (ता. औढा नागनाथ) येथे केले. दुधाळ...
नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या आर्थिक साम्राज्याची पाळेमुळे खणून काढली जात असतानाच, राज्याच्या सहकार क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. समता पतसंस्थेचे संस्थापक आणि ज्येष्ठ सहकार नेते काका कोयटे यांनी ‘महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन’च्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल...
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एक धक्कादायक घटना घडली. सेटीस ब्रिजवर उभी असलेली ‘शिवशाही’ बस अचानक पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच बसमधून धुराचे मोठे लोट बाहेर पडू लागले आणि आगीने भीषण रूप धारण केले. घटनेमुळे स्टेशन परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण प...
निवडणूक आयोगावर कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही, पण उबाठा गटाच्या कार्यालयावर काँग्रेसचा झेंडा दिसून येत आहे. उबाठा काँग्रेसची चाकरी करत आहे, त्यांची गुलामी करत आहे. उबाठा गटाच्या शिल्लक कार्यालयावर काँग्रेस झेंडा आणि तिथून काँग्रेस विचार पसरवण्याचे काम सुरू आहे, हेच उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचे धोरण झाले...
राज्यात सध्या लग्नसराईचा धूमधडाका सुरू आहे, मात्र वधू-वरांच्या अंगावर चढणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांची चकाकी यंदा फिकी पडण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दागिन्यांवर कलाकुसरीचे नक्षीकाम करणारे पश्चिम बंगालचे महाराष्ट्रातील तब्बल १६ लाख कारागीर मतदानासाठी आपल्या गावी परतले आहेत. याचा मोठा फटका अहिल्यानगरमधील...
अमरावती जिल्ह्यात रेशन दुकानदार आणि निरीक्षण अधिकाऱ्यांच्या (आयओ) संगनमताने २ कोटी ४० लाख ४८ हजार ७२ रुपयांचा धान्य घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी बुधवारी दोन निलंबित निरीक्षण अधिकाऱ्यांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी...
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. या आंदोलनामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तहसील कार्यालयातून मिळणारे विविध दाखले बंद झाले आहेत, तर आरोग्य सेवाही कोलमडली आ...
अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आशा स्वयंसेविका पदासाठी तिसऱ्यांदा मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, अद्याप नियुक्ती आदेश न मिळाल्याने निवड झालेल्या तीन महिला उमेदवारांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यामध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. या आंदोलना...
राज्यातील साडेचार लाख हेक्टरहून अधिक असलेल्या देवस्थान इनाम जमिनींच्या हस्तांतरणाबाबतचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढील तीन दिवसांत कायद्याचा मसुदा सार्वजनिक केला जाणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. एक महिन्याचा वेळ हरकती व सूचना नोंदवण्यासाठी जनतेला दिला जाईल....
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. या मतदानापूर्वी महायुतीने बारामतीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभा घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेला संबोधित करताना, महायुतीच्या...
वारंवार वादग्रस्त विधाने करून चर्चेत येणाऱ्या जैन मुनी नीलेशचंद्र यांनी यावेळी थेट मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर टीका केली आहे. भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नसता तर हिंदूंच्या डोक्यावर भगवी टोपी राहिली नसती. तुमच्या हातातील काठी ही गांधींची नव्हे तर संघाची आहे. ही काठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अव...
मुंबईच्या वरळी येथे महायुतीच्या आक्रोश मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत एका सामान्य महिलेने भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या महिलेने थेट ‘गेट आऊट’ म्हणत गिरीश मह...
वाशिंबे (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्र शासनाच्या आयसीटी योजनेअंतर्गत २३ लाख रुपयांची सुसज्ज आयसीटी लॅब उभारण्यात आली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी शैक्षणिक क्रांती ठरत आहे. या लॅबमुळे विद्यार्थ्यांना संगणक, प्रोजेक्टर आणि विविध मल्टिमीडिया साधनांच्या माध्यमातू...