Mumbai Local News: Get all the Latest News in Mumbai including Breaking News, Headlines, Live Updates and Coverage from every area of the city. Check the latest Mumbai news, Also find the breaking Mumbai news related to Mumbai rain, weather, airport, local train, crime, fire, education
देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देण्यासह दहशतवादविरोधी कारवाया आणि गुप्तचर क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. टिळक स्...
दिल्लीत ‘नीट’ पेपरफुटीविरोधात सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाचे पडसाद आता मुंबईत उमटण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून आगामी २३ जुलै ते ६ ऑगस्ट या १५ दिवसांच्या कालावधीसाठी मुंबईत जमावबंद...
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ठाकरेंच्या आंदोलनांना प्रतिसाद मिळत नसल्याने इतरांच्या आंदोलनांना पाठिंबा देण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच मतदारसंघ...
कल्याणमधील 53 वर्षीय शिक्षिका आणि एलआयसी एजंट संगीता मारुती चंदनशिवे यांच्या हत्येप्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह सिन्नर-घोटी रस्त्यावर आढळून आल्यानंतर पोलिस तपासाला वेग आला असून, आता भावाच्या झे . एलआयसीच्या कामाच्या बहाण्याने घराबाहेर पडल्या मिळाल...
कल्याण पूर्वेतील अडवली-ढोकळी परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये सोमवारी सकाळी एक अत्यंत थरारक हत्याकांड उघडकीस आले आहे. एका तरुणीने आपल्या प्रियकराची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. इतकेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी आणि मृतदेह लवकर सडावा . प्रियकराची हत्या केल्यानंतर आरोपी महिलेने घटनास्थळाव...
॥ ज्ञानियांचा राजा गुरू महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें ॥ हे विहंगम दृश्य आधुनिक चौपदरी महामार्ग आणि शतकानुशतके चालत आलेल्या ‘वारी’ परंपरेचा एक अद्भुत संगम दर्शवते. आळंदीहून पंढरीच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताच धर्मपुरी येथे 21 तोफांची सलामी...
आधुनिक तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे नियमित निरीक्षण कसे करता येऊ शकते, याचा आदर्श प्रयोग कदमापूर येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक राजेश कोगदे यांनी साकारला आहे. ‘ड्रीप इरीगेशन’ अर्थात ठिब . शेतीमध्ये कमी पाण्यात प्रत्येक रोपापर्यंत समान प्रम...
साकळी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात पालक-शिक्षक सभा पार पडली. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात सुसंवाद निर्माण करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी परस्पर सहकार्य वाढवणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालकांचा सक्रिय सहभाग मिळवणे हा या सभेचा मुख्य उद्देश होता. अध्यक्षस्थानी मुख्...
अजिंठा व जामनेर वनक्षेत्राच्या हद्दीत तोंडापूर धरणाच्या काठावर ३ रोही (नीलगाय) कुजलेल्या अवस्थेत मृत आढळून आले आहेत. धरणाच्या काठावर लपवून ठेवलेल्या २३ घातक रसायनांच्या ड्रममधून झालेल्या गळतीमुळेच हा प्रकार घडल्याचा संशय आहे. यापूर्वी धरणातील मासे आणि तोंडापूर गावातील ८ ते १० शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी या...
सामान्यतः वयाची सत्तरी पार केल्यानंतर लोक विश्रांती घेण्यास प्राधान्य देतात. मात्र, मुक्ताईनगर तालुक्यातील नांदवेलच्या मुरलीधर पाटील (७२) या प्रगतशील शेतकऱ्याने आपल्या उमेदीला वयाचे बंधन घालू दिले नाही. पाटील यांनी आपल्या वयाच्या ७२ व्या वर्षी केवळ स्वतः राबून नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून आपल...
कराड तालुक्यातील पेरले गावाजवळ पैशाच्या व्यवहारातून एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करून गंभीर जखमी केल्यानंतर अहिल्यानगर येथे फरार झालेल्या दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व उंब्रज पोलिसांच्या संयुक्त पथकाने अवघ्या 24 तासांत अटक केली. 17 जुलै रोजी रात्री सुमारे 11.45 वाजता इंदोली पुलाजवळील पाणंद रस...
राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे एका मुलीसोबतचे ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेले बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळण्यात सायबर पोलिसांना मोठे यश आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या...
न्यूयॉर्कमधील स्टेडियमवर मध्यरात्री 12.30 वाजता सुरू होणाऱ्या अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यातील ‘फिफा वर्ल्डकप 2026’ च्या बहुचर्चित अंतिम सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारतातील असंख्य फुटबॉल चाहत्यांचा उत्साह पाहता राज्य सरकारने त्यांच्यासाठी एक मोठा निर्णय घेतला असून, या महामुकाबल्...
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाई आणि ‘नीट’ परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या निषेधार्थ जयसिंगपूर शहरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्स्फूर्त सर्वपक्षीय कॅन्डल मार्च काढण्यात आला. या मोर्चामध्ये...
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील हुसेनपूर (कान्होली) शेत शिवारात विजेचा धक्का लागून एका ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, १९ जुलै रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. जीवन नारायण डवंगे (वय ३० वर्षे) असे मृत युवकाचे नाव आहे. जीवन डवंगे नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेला होता. या परिसरात...
दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरू झाली आहे. १८ पैकी १२ संचालकांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठरावासाठी बैठक घेण्याची मागणी करणारे पत्र दिले आहे. शुक्रवारी सायंकाळी डीपीसीची बैठक संपल्यानंतर हे पत...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी तालुक्यातील विकासकामे विहित मुदतीत, दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ग्रामविकासात लोकसहभाग, स्वच्छता, गुणवत्तापूर्ण सेवा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला....
आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी आदिवासी क्षेत्रातील आरोग्य, पोषण, शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, रोजगार आणि पायाभूत सुविधांच्या प्रभावी अंमलबजावणीकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. चिखलदरा येथील आरोग्य विभागाच्या तालुका प्रशिक्षण केंद्रात आयोजित विविध विभागांच्या चिंतन बैठकीत (आढ...
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी जनता पार्टी या नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्याची मोठी घोषणा केली आहे. आगामी काळात ओबीसी समाजाचे सक्षम प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण याच पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती खुद्द लक्ष्मण हाके यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. लक्ष...
जवळा बाजार येथे रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याने एका अर्भकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेची चौकशी अद्यापही सुरुच असतांना रविवारी (ता. 19) पुन्हा एक प्रकार समोर आला आहे. औंढा तालुक्यातील काशीतांडा येथील एका गर्भवती महिलेला वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने खाजगी वाहनातून हिंगोलीकडे आणताना वाहनातच प्रसुती झाली....
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील आठवडी बाजारात रविवारी ता. १९ दुपारी चोरीच्या शेळ्या विक्री करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. या प्रकरणात पोलिसांच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीच्या ७ शेळ्यांसह ३.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहि...
दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू असून प्रकृती खालावल्याने सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या जागी आता दिल्लीच्या आंदोलनस्थळी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके हे अन्नत्याग आंदोलनाला बसले असून त्यांना दिवसेंदिवस मोठा पाठिंबा मिळत आहे. याच आ...
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयात एका महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी अखेर आज पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या कडक इ...
गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून विशेषतः कोकण किनारपट्टी आणि लगतच्या भागांत पावसाचा जोर वाढला असून, अनेक ठिकाणी हलक्या ते मुसळधार सरी कोसळत आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि र...
नागपूरच्या ‘लोक भवन’ जैवविविधता उद्यानात शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्षभर चालणाऱ्या पर्यावरण शिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. नागपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या सेमिनरी हिल्सच्या 49 हेक्टर वनक्षेत्रात हे उद्...
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता जबरदस्त वेग मिळाला असून, देशातील पहिल्या खाडीखालच्या रेल्वे बोगद्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. ठाण्याच्या खाडीमध्ये एका भल्या मोठ्या टनेल बोरिंग मशीनने हे खोदकाम सुरू केले आहे. विशेष म्हणजे, भारतात पहिल्यांदाच पाण्याखालील बोगद्यात रेल्वे मार्ग तया...
मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडवर रविवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. एका भरधाव पोर्शे या लक्झरी स्पोर्ट्स कारचा ताबा सुटल्याने ती थेट रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र, या भीषण अपघातात एक मोठी दैवी किमाया पाहायल...
“राजकारणात प्रत्येकाचा एक विशिष्ट काळ असतो. माझे राजकीय गुरू विलासराव देशमुख नेहमी एक गोष्ट सांगायचे की, वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाही काहीच मिळत नाही,” अशा सूचक शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. सोलापूर दौऱ्यावर असतान...
18 मुलांना शिजवून देण्यात आलेल्या शालेय पोषण आहारात अळ्या असल्याचा गंभीर प्रकार शनिवारी(दि.18) तालुक्यातील पारा जिला परिषद शाळेत घडला. या बाबत पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर रात्री साडेआठ वाजता अन्न व औषध प्रशासनाचे पथक दाखल होऊन शाळेत असलेल्या व विद्यार्थ्यांच्या डब्यातील अन्न पदार्थाचे नमुने घेतले आहेत...
शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत लहान बालके, गर्भवती व स्तनदा मातांना पोषण आहाराच्या माध्यमातून सकस आहार उपलब्ध करून देण्यात येतो. मात्र, निफाड-1 प्रकल्पांतर्गत देवगाव बिट क्र. 2 मधील इंदिरानगर अंगणवाडी केंद्रातून वितरित केलेल्या पोषण आहार पाकिटात कुजलेला मृत पक्षी आढळल्याचा आरोप लाभार्थीने...
आसक्तीचा त्याग करून अनित्य, दुःख आणि अनात्म या तत्त्वांचे चिंतन करणे आवश्यक आहे. जेव्हा प्रियभाव आणि आसक्तीचा अतिरेक कमी होतो, तेव्हा शोक आणि भय यांचाही अंत होतो, असे प्रतिपादन भन्ते शीलवंशलंकार यांनी केले. . अंकुर बनसोड यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील बुद्ध टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोल...
“राज्य शासनाच्या कापूस उत्पादकता (कापूस क्रांती) अभियानाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवणे हा आहे. कापसाची लागवड करताना ९० बाय १५ आणि ९० बाय ३० सेंटीमीटर अंतराचे तंत्र अवलंबल्यास झाडांची योग्य वाढ होऊन उत्पादनात निश्चितच मोठी वाढ होते,” असे प्रतिपादन उपकृषी अधिक...
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्याकरत असल्याचे स्टेटस ठेवून दोन मुलांसह गोदावरी नदीत कार झोकून देणाऱ्या शिक्षक सुनील मोरे यांच्या मृत्यू प्रकरणात एकभयानक सत्य समोर आले. मोरे यांनीपाण्यात उडी घेण्यापूर्वीच १३ वर्षांची मुलगी सारा व ९ वर्षांचा मुलगा सुमीत यांचीशस्त्राने गळा चिरून खून केल्याचे...
शिवसेनेचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या ‘रामरक्षा आंदोलनावर’ टीका करताना म्हटले की, ज्यांनी कधीकाळी रामभक्तांबाबत अवमानकारक वक्तव्ये केली, हिंदुत्वाच्या राजकारणाला स्वतःची चूक म्हटले आणि सत्तेसाठी काँग्रेसशी युती के . ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या पक्षाने ज्यांच्याशी...
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. गेल्या २० दिवसांपासून या संवेदनशील विषयावर मौन बाळगून असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अख . ‘पीटीआय’ (PTI) वृत्तसंस्थेशी बोलताना अण...
तिवसा पोलिसांनी ममदापूर-वरखेड फाटा मार्गावर एका शेतकऱ्याला मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम आणि मोटारसायकल लुटणाऱ्या आरोपीला अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. या जबरी चोरीचा छडा लावत पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली. ठाणाठुनी येथील ६० वर्षीय शेतकरी प्रकाश महादेवराव दहाट हे १७ जुलै रोजी दुपारी त्यांच्या एमएच...
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी नागपूर येथे रामरक्षा आंदोलन केले. अयोध्येतील राम मंदिर आणि इतर तीर्थस्थळांवरील कथित भ्रष्टाचार आणि चोरीकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे पडसाद अमरावतीतही उमटले, जिथे भाजपने राजकमल चौकात सुंदरकांडचे पठण केले, तर माजी खासदार नवनीत राणा यांन...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ‘शैक्षणिक व प्रशासकीय विकास केंद्र’ स्थापन करण्यास भारतीय विद्यापीठ संघाने (एआययू) मंजुरी दिली आहे. विद्यापीठाचे कामकाज अधिक अचूक आणि गुणवत्तापूर्ण व्हावे, या उद्देशाने हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विद्यापीठाने या केंद्रासाठी यापूर्वीच प्रस्ताव पाठवला ह...
अंजनगाव सुर्जी येथील प्रसिद्ध कुसुम मार्केटमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा मोठी आग लागली. या आगीत दोन महिला अडकल्या होत्या, ज्यांना नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले. अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, आगीमुळे येथील इलेक्ट्रिक पॅनल पूर्णपणे जळून खाक झाले. आगीची त...
अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी आज, शनिवारी सकाळी झोन क्रमांक २ अंतर्गत विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी नाले, उद्याने, परिसराची स्वच्छता, अतिक्रमणाची स्थिती आणि नागरी सुविधांचा आढावा घेतला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या पाहणी...
अमरावती जिल्ह्यात तलावांना सुरक्षा कुंपण नसल्यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्यातील सर्व १४ तहसीलदारांना तातडीने तलावांना कुंपण घालण्याचे आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे कडक आदेश दिले आहेत. जिल्ह्यात घातखेडा, भिवापुरकर...
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी तीन उन्नत मार्गांची घोषणा केली आहे. पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत हे तीन प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भूसंपादनाच्या अडचणींमुळे अत्याधुनि...
महावितरणने पुणे परिमंडळात गेल्या पंधरा दिवसांत धडक मोहीम राबवून १२८१ वीजचोरांवर कारवाई केली आहे. या कारवाईत वीजचोरांनी एकूण ३४०७३० युनिट विजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांना ८१ लाख ५५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा महावितरणने दिला...
काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील ६ खासदारांनी बंडखोरी करत, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता लोकसभा सचिवालयाने या प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. लोकसभा अध्यक्षांनी या ६ बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या दोन दिवसांपूर्वी...
पुणे: केंद्र सरकारच्या ई-२० इथेनॉल मिश्रित पेट्रोल अनिवार्य करण्याच्या धोरणाविरोधात ‘टीम भारत’ने देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. हे धोरण ‘देशातील सर्वात मोठा घोटाळा’ असल्याचा आरोप ‘टीम भारत’ने केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेने ‘सडक, संसद आणि...
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत लेखक-दिग्दर्शक वरुण सुखराज यांनी मोठे विधान केले आहे. बड्या उद्योजकांचे हजारो कोटींचे कर्ज ‘राईट ऑफ’ (निर्लेखित) केल्याने देशातील बँकिंग व्यवस्था आणि सामान्य लोकांवर विपरीत परिणाम होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. योजनांसाठी सरकारकडे निधी नसता...
देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी झालेल्या ‘नीट यूजी 2026’ (NEET UG 2026) परीक्षेचा वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. एकीकडे देशाची राजधानी दिल्लीमध्ये सोनम वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपोषण सुरू केले . 3 मे रोजी झालेल्या पहिल्या परीक्षेत पेप...
खासगी क्षेत्रातील प्रमुख बँक असलेल्या फेडरल बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (Q1 FY27) उल्लेखनीय आर्थिक कामगिरीची नोंद केली आहे. 30 जून 2026 रोजी संपलेल्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 36.57% ने वाढून 1,176.93 कोटी रुपये (सुमारे 1,177 कोटी र . बँकेच्या इतिहासातील ही एका तिमाहीतील सर्वोच्च नफा व...
प्रिय आई, बाबा, पत्रास कारण की, माझे वय १८ वर्ष झाले नाही त्यामुळे मला मतदान करता येत नाही पण १८ वर्षानंतर मी आपल्या देशाची जबाबदार मतदार होईल. जिल्हात मतदान पुनरीक्षण कार्यक्रम सुरू असल्याचे मला शाळेत काळाले, तुम्ही देखील हा अर्ज भरून घ्या. त्यामुळे मला माझे नांव मतदार यादीत समाविष्ट करणे सोपे होईल अशा...
NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला आता तीव्र भावनिक आणि राजकीय वळण लाभले आहे. ज्येष्ठ पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उपोषणस्थळावरून बळजबरीने हटवल्यानंतर आंदोलक कमालीचे आक्रमक झाले आहेत. या कारवाईचे तीव्र पडसाद उमटले...