
अजिंठा लेणी परिसरात बसचे तिकीट काढण्यासाठी अनेकांना तीन तास रांगेत उभे राहावे लागले.
शनिवारी रक्षाबंधनानिमित्त आणि रविवारअशा सलग दोन दिवस सुट्या आल्यानेपर्यटकांनी अजिंठा लेणीला पसंती दिली.रविवारी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणातवाढल्याने राज्य परिवहन मंहामंडळाचेनियोजन कोलमडल्याचे दिसून आले. बसेसकमी पडल्याने पर्यटकांना ३ तास रा
.
सलग दोन दिवस सुट्या असतानाहीमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेपर्यटकांच्या सेवेसाठी रविवारी सकाळपासूनफक्त सातच बस ठेवल्या होत्या. पर्यटकसकाळपासून गर्दी करत होते. यामुळे या बसेसअपुऱ्या पडत होत्या. पर्यटकांच्या लांबचलांबच रांगा लागल्या होत्या. वाहक अगोदरबुकिंग न करता बस आल्यावर तिकीट देतअसल्याने आणखीच उशीर होत होता. यामुळेपर्यटक त्रस्त झाले होते. सकाळी बारालाबससाठी लाइनमध्ये उभे असलेल्या पर्यटकांचाअडीच ते तीन वाजता नंबर येत होता. या मुळेकाही पर्यटकांनी चार किलोमीटर पायी चालतजाऊन लेणी गाठली तर काही हताश होऊनपरत गेले. दुपारनंतर ३ बसेसमध्ये वाढकरण्यात आली. तरीही पर्यटकांची संख्या कमीहोत नव्हती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.