
निवडणूक मतदारयाद्यांच्या संदर्भात घोळ आणि घोटाळे केलेले आहेत, त्यावर काल निवडणूक अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. निवडणूक याद्याच जर गुन्हेगारी स्वरुपाच्या आणि सदोष असतील, तर त्या निवडणुकीला अर्थ काय? लोकशाहीमध्ये एक-एक मत महत्त्वाचे आहे, ते एक मतच चुकीच्य
.
राहुल गांधींसह आम्ही सगळे यावर आवाज उठवतोय. पण निवडणूक आयोग सत्य ऐकायला, पाहायला आणि आमच्या प्रश्नांवर उत्तर द्यायला तयार नाही, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. आधी निवडणूक याद्या दुरुस्त करून निर्दोष करा, मग निवडणुका घ्या, अशी आमची भूमिका असेल, तर त्यात काही चुकीचे आहे, असे मला वाटत नाही. अशा निवडणुका म्हणजे फार्स आणि तमाशा ठरतात, असेही संजय राऊत म्हणाले.
आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.