Mumbai Local News: Get all the Latest News in Mumbai including Breaking News, Headlines, Live Updates and Coverage from every area of the city. Check the latest Mumbai news, Also find the breaking Mumbai news related to Mumbai rain, weather, airport, local train, crime, fire, education
सहकारी गृहनिर्माण संस्थाना सहकारात स्थान नव्हते, त्यावेळी २०१९ साली त्याकरिता स्वतंत्र चॅप्टर आम्ही केला. त्यामुळे कायद्याने आधार मिळाला. येत्या १० ते १२ दिवसात उर्वरित नियम देखील आम्ही प्रसिद्ध करू, तसेच अपार्टमेंट कायद्यात देखील येत्या महिन्याभरात . पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण स...
राज्य शासनाच्या वतीने 2016 सालापासून वीस शेतकरी व 100 एकर जमीन असेल तर गटशेतीला आतापर्यंत एक कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येत होते. आता राज्य सरकार गटशेतीचे नवे धोरण आणणार असून आर्थिक मदत वाढवू. त्यातून गटशेतीला आपण आंदोलनाचे स्वरूप देऊ, अशी महत्त्वा . बालेवाडी येथील शिवछत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात येथ...
सहकारी संस्था म्हणजे अनेकांना केवळ मोठमोठे साखर कारखाने आणि बँका आठवतात, परंतु सहकारी गृहनिर्माण संस्थांचेही महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर जाळे आहे सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी राज्यातील गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार असल्याचे . पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शनिवारी मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तु . जळगाव येथे समता परिषदेचा मेळावा पार पडला. या मेळाव्...
उद्धव ठाकरे यांचे नवीन आराध्य दैवत है औरंगजेब झाले आहेत. लवकरात लवकर तुम्हाला असे दिसेल की मातोश्रीमध्ये बाळासाहेबांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावतील, आणि हळू-हळू ज्या दिशेने उबाठाचा कारभार सुरू आहे, त्यानु . संजय निरुपम पुढे बोलताना म्हणाले की, उबाठामध्ये जे...
माझी एकही निवडणूक अशी झाली नाही की ज्यामध्ये माझ्या विरोधात केस झाली नाही. मला अडवण्यासाठी गावातले जिल्ह्यातले काही लोक सकाळ-संध्याकाळ नदीच्या किनारी जाऊन पूजा बांधतात आणि काळया बाहुल्या बांधत आले आहेत, पण जनता माझ्यासोबत असल्याने माझे कुणी वाकडं करु . मंत्री जयकुमार गोरे पुढे बोलताना म्हणाले की, मी कोण...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर १ एप्रिलपासून पथकर (टोल) वाढीचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पथकर वाढीचा निर्णय घेतला असून प्रतिकिमीनुसार दरवाढ होणार आहे. पथकरात १९ टक्यांच . त्यामुळे १ एप्रिल २०२५ पासून संपूर्ण ७०१ किमीच्या प...
महाराणी ताराबाई यांच्या समाधी स्थळाबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. महाराणी ताराबाई यांच्या स्मृतीस्थळाबद्दल अधिक व विस्तृत संशोधनासाठी इतिहास तज्ज्ञांची समिती नेमण्याची मागणी या पत्राद्वारे छत्रपती संभ . इतिहास अभ्यासकांनी महाराणी ताराबाई यांचे स्मृतीस्थळ...
अमरावतीत महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘जागर स्त्री शक्तीचा’ या तीन दिवसीय वैदर्भी महोत्सवाचा शनिवारी प्रारंभ झाला. मध्यवर्ती बस स्थानकासमोरील सायन्यकोर मैदानावर हा महोत्सव भरवण्यात आला आहे. . खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सीईओ संजीता महापा...
आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत दाती येथे एका गावकऱ्याचा धारदार शस्त्राने कानाजवळ जोरदार वार करून खून झाल्याची घटना शनिवारी ता. २२ सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आखाडा बाळापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत दाती येथ...
देशभरात गळित हंगाम बंद हाेण्याचे मार्गावर असल्याने साखर कारखान्यांचा यंदाचा हंगाम संपुष्टात येत आहे. देशात ८० लाख मेट्रिक टन साखर साठा शिल्लक असून यंदा २८९ लाख मेट्रिक टन साखरे उत्पादन अपेक्षित आहे. ४० लाख मेट्रिक टन इथेनाॅल निर्मीती झाली असून दहा ला . पाटील म्हणाले, साखर उत्पादन कमी झाल्याने आम्ही केंद...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच आपल्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखले जातात. आजही त्यांनी अमरावती येथे एका कार्यक्रमात बोलताना पुढाऱ्यांबाबत मोठे विधान केले आहे. सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही, तर पुढारी जातीयवादी आहेत, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आ . अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे केंद्...
प्रत्येकाची काम करण्याची एक वेगळी पद्धत असते. सशक्त लोकशाहीमध्ये दोन्ही बाजूने संवाद असलाच पाहिजे. बोलण्यात काहीच गैर आहे असे मला वाटत नाही, आम्ही राजकारण अन् सामाजकारण यात गल्लत करत नाही, असे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ज . सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, परवा जेव्ह...
हा फोटो दुबईतील असल्याचा दावा केला जात आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्या धमकी प्रकरणात खटला चालू असलेला प्रशांत कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला पळून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या सोशल मीडियावर प्रशांत कोल्हटकर याचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये तो फोटो दुबईतील असल्याचा दावा आ . छत्रपती...
युवक काँग्रेसच्या प्रदेश शाखेच्या नव्याने करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या अखिल भारतीय युवक काँग्रेसने अवघ्या ८ तासांमध्ये रद्द केल्या. राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी रात्री १२ वाजता नवीन नियुक्त्यांची यादी अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपवर जा . या पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले की, नियुक्त्या को...
अनैतिक संबंधातून गावातीलच तरुणाने विधवा महिलेचा नॉयलॉन दोरीने गळा आवळून निर्घृणपणे खून केल्याची घटना लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम मोगरा/शिवणी येथे (दि.२१) मार्च रोजी दुपारी ३ वाजता दरम्यान घडली. पुष्पा रामेश्र्वर बनकर (वय ३७ वर्षे,रा. मोगरा/ . या घटनेतील मृतक व आरोपी एकाच गावातील रहिवासी आहेत....
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका निर्णयावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. न्यायालयाने म्हटले होते की, महिलेच्या गुप्तांगाला स्पर्श करणे आणि तिच्या पायजम्याची नाडी ओढणे हा बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न मानले जाणार नाही. यावर विधान परिषदेच्या उपसभाप . सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा – नीलम ग...
अपात्र झोपडीधारकांना ही मुंबईतच घर देणारा धारावी पुनर्विकास हा एकमेव प्रकल्प असून धारावील एक इंच ही जागा अदानीला देण्यात आलेली नाही, असे सरकारच्या वतीने कॅबिनेट मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज विधानसभेत स्पष्ट केले. . विधानसभेत आज मांडण्यात आलेल्या 293 च्या चर्चेला सरकारतर्फे मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी उ...
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार 50 टक्के आणि राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्येकी 25 टक्के आपला हिस्सा देतात. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रोजेकटला गतिमान करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिका आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी यांच्या . आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या...
नातेवाईकांनी गोरेगाव पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले होते सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे भावी नवरदेवाच्या दुचाकीस धडक देऊन पळ काढणाऱ्या टिप्पर चालकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी ता. २१ दुपारी ताब्यात घेतले आहे. त्याला गोरेगाव पोलिसांच्या हवाली केले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले...
महायुती सरकार बॅकफूटवर गेले होते म्हणून त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा काढला. पण औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यातील हवा विरोधकांनी काढली म्हणून नागपूरची दंगल घडविण्यात आली, असा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. . सुषमा अंधारे म्हणाल्या की, औरंगजेबाच्या वंशजाच्या मजारीवर पंतप्रधान...
संताची भूमी असलेल्या पैठणनगरीत गेल्या आठ दिवसांपासून नाथषष्ठी सोहळयासाठी बाहेरील जिल्हयातून वारकरी दाखल झाले होते. गुरूवारी संपूर्ण मंदिर परिसरात भानुदास एकनाथांचा गजर, टाळ, मृदंगाचे सूर अन् वारकरी महिलांची फुगडया, पावल्यांनी लक्ष वेधून गेले. यातच गु . पैठणनगरीच्या पावणभुमीत डोळयाची पारणे फेडणारा दिव्य...
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा शोध सुरू आहे. कोल्हापूर पोलिसांचे पथक गुरुवारी नागपुरात पोहोचले. बेलतरोडी येथील त्याच्या घरी जाऊनही तो सापडला नाही. . कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या सं...
पाच गावांचे एकत्रीकरण करून पिंपरी चिंचवड नगर पालिकेची स्थापना करण्यात आली. गाव खेड्यांचे शहर, शहराचे महानगर, औद्योगिक नगरी, कामगार नगरी आणि आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे मेट्रो शहर असा नावलौकिक या शहराला प्राप्त झाला आहे. पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रीय, . यामध्ये शहरातील सर्वसामान्य नागरिकांपासून लेखक, कवी,...
केळी, अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरी आणि तेलबीयावर्गीय सूर्यफूल व करडई या पिकांचे लागवडीखालील क्षेत्र वाढविणे, निर्यातक्षम उत्पादन घेणे, उत्पादन वाढविणे तसेच मूल्यवर्धन तथा खाद्य प्रक्रियेची व्यवस्था करुन निर्यातीच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी विभा . जिल्ह्याचा समग्र कृषी विकास आराखडा तयार करण्याच्या...
माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील चेअरमन असलेल्या सह्याद्री कारखान्यात गुरूवारी सकाळी बॉयलरचा भीषण स्फोट होऊन चार ते पाच परप्रांतिक कामगार भाजून गंभीर जखमी झाले आहेत. शैलेश भारती, धर्मपाल (उत्तर प्रदेश) आणि अमित कुमार (बिहार), अशी जखमींची नावे आहेत. . सह्याद्री कारखान्यात विस्तारीवाढीच्या अनुषंगाने नवीन...
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात वडील सतीश सालियान यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची नव्याने चौकशी करावी आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. यामुळे पाच वर्षांनंतर पुन . रामदास आठवले म्हणाले, दिशा सालियान हिचा मृत्यू हा अ...
आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर कोणत्या ठिकाणी शिक्षण घेतले हे महत्त्वाचे नाही, तर उद्योजक मानसिकता गरजेची आहे. केवळ पगार आणि नोकरी यामध्ये समाधानी न राहता संशोधनात्मक वृत्ती विकसित करून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक मानसिकता घडवणे गरजेचे आहे, तरच . मएसो सिनियर कॉलेजच्या आंत्रप्रेन्यूअर डेव्हलपमेंट से...
नाशिकच्या आंबेडकरवाडी येथे दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दोघांवरही धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली. प्रशांत जाधव,उमेश उर्फ मुन्ना जाधव अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. . रंगपंचमीच्या रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास हल्लेखोरांनी...
बिटरगाव श्री येथे बुधवारी नंदकुमार दळवी यांच्या कोरड्या विहिरीत एक हरीण पडले होते. त्याला वन विभागाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. या हरिणाला सुखरूपपणे बाहेर काढून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले. सदरचे हरीण हे पाण्याच्या शोधात कळपातुन रस्ता चुकुन . बिटरगाव श्री येथे हरीण पडल्याची माहीती कळताच स्थानि...
“ओ री चिरैय्या नन्ही सी चिडिया अंगणामे फिर आजा रे , किरणोके तिनके, अंबरसे चुनके अंगणामे फिर आजा रे “ . एक टुमदार घर , घरासमोर हिरवा गालिचा अंथरल्या सारखी बाग, सूर्याच्या कोवळ्या किरणांनी नुकतीच पसरायला सुरुवात केलेली , फुलांवर टपोरे दवबिंदू आणि आंब्याच्या झाडावर घरट्यातून बाहेर येत चिवचिवाट...
औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले आहे. याच दरम्यान, नागपूरमध्ये दंगलीची घटना घडली. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका होत आहे. त्यावर भाजपक . या मुलाखतीमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत...
‘काशिनाथाचं चांगभलं’च्या जयघोषात पारंपरिक वाद्यांच्या गजरात, बावधन येथील ग्रामदैवत काळ भैरवनाथाची बगाड यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. परदेशी पर्यटकांसह मोठ्या संख्येने भाविक या यात्रेत सहभागी झाले होते. . पश्चिम महाराष्ट्रातील बावधन (ता वाई) येथील प्रसिद्ध बगाड यात्रा दरवर्षी रंगपंचमीला होते. गावातील...
कुराणच्या आयत लिहिलेल्या चादरी जाळल्यामुळे नागपूरमध्ये हिंसाचार भडकल्याचा आरोप केला जातोय. मात्र, कुराणच्या आयत लिहिलेल्या चादरी जाळल्या गेल्या नाहीत. काही लोकांनी अफवा पसरवल्या, त्यामुळे नागपूरची परिस्थिती बिघडली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडण . देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी विधानसभेत केलेल्या निव...
पुण्यामध्ये 19 मार्च रोजी पोलिस भरती पार पडत आहे. या पोलिस भरती दरम्यान चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती झाल्याचा दावा केला जात आहे. याबाबतचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुण्यात 531 कारागृह महिला पोलिस जागांसाठी भरती सुरू असून या भरती . पुणे जिल्ह्यासाठी 29 जानेवारीपासून पोलिस भरती सुरू झ...
वसमत ते मालेगाव मार्गावर वाळूचा ट्रक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफीयांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एक तलाठी गंभीर जखमी झाला असून त्यांना तातडीने उपचारासाठी वसमत येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी ता. 18 रात्री साडे आकरा ते . याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्य...
2029 मध्ये देशात भाजपचे सरकार यावे म्हणून आतापासून राज्यात वातावरण निर्मिती केली जात आहे. भाजपचा विचार करम वातावरण गरम केले जात आहे, लोकांचा विचार केला जात नाही, असा आरोप नागपूर दंगल आणि औरंगजेबाच्या कबरीवरुन पेटलेल्या वातावरणावरुन रोहित पवार यांनी क . रोहित पवार म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी केलेला...
नुकत्याच दहावी, बारावीच्या परीक्षा पार पडल्या. मात्र, दहावी – बारावीचे अनेक शिक्षक पेपर तपासणीपासून दूरच आहेत. बोर्ड परीक्षेत परीक्षक, नियामक नियुक्तीची नवीन यादी अद्याप न झाल्याने जुन्याच यादीची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे असंख्य शिक्षकांना पेपर त . दहावी, बारावी परीक्षक व नियामक नियुक्ती ही का...
औरंगजेबाच्या कबरीमुळे अवघ्या महाराष्ट्राची शांतता भंग पावली आहे. राज्याचे मत्सोद्योग व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी सर्वप्रथम औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली. त्यानंतर एकच कहर झाला. हिंदुत्ववादी संघटनांनी थेट औरंगजेबाची कबरच हटवण्याची घोषण . चला तर मग या वादाच्या निमित्ताने औरंगजेबाची कबर औरं...
राज्य सरकारने सध्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. गेल्या काही दिवसांपासून 8 ते 15 दिवसांच्या अंतराने ‘अ’ वर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांची बातमी समोर येत आहे. 15 दिवसांपूर्वीच काही जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांच्या बदल्या झाल्य . नागपूरच्या अतिरिक्त आयुक्तांना मुंबईत ब...
सामाजिक सौहार्द जपणाऱ्या नागपूर शहरात हिंसक घटना घडावी हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरचे प्रतिनिधी आहेत पण शांतताप्रिय शहरात दंगल भडकली जाते व त्याची कल्पना सरकारला नाही हे आश्चर्याचे . नागपूरमधील परिस्थितीसाठी मुख्यमंत्री जबाबदार यासंदर...
एनडीए रस्त्यावरील पुणे वन विभागाच्या वन्यप्राणी उपचार केंद्रात पक्षांसाठी व विशेषकरून मोठ्या आकाराच्या पक्षांसाठी एक विशेष असे नवीन एनक्लोजर उभारण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागाचे उपवन संरक्षक महादेव मोहिते यांनी दिली. या एनक्लोजरच्या उभारणीसा . याविषयी एनक्लोजरविषयी माहिती देताना नेहा पंचमिया म्...
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने मंगळवारी कथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. यामुळे कोरटकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. आता त्यांच्यापुढे पोलिसांपु . प्रशांत कोरटकर यांच्यावर इतिहास संशोधक इंद्रजित साव...
नागपूर येथील हिंसाचारानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादे येथील औरंगजेबाच्या कबरीला कडेकोट बंदोबस्त पुरवण्यात आला आहे. या कबरीकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग केली आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचीही तपासणी केली जात आह . औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून सध्या महाराष्ट्राच...
नागपूरमध्ये रात्री उसळलेल्या दंगलीनंतर आज तिथे परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मंगळवारी केला. पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री 12.30 ते दीड च्या सुमारास परिस्थिती नियंत्रणात आणली. तेथील काही भागांत खबरदारी म्हणू . नागपुरात सोमवारी रात्री औरंगजेबाच्या मुद्यावरून दोन...
. छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी राहाता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने औरंगजेबाच्या विरोधात घोषणाबाजी करीत नायब तहसीलदार हेमंत पाटील यांना निवेदन देण्यात आले. घोषणाबाजी करीत बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हातात भ...
पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी भविष्यात नदीतून वाळू काढणे बंद होऊन दगडापासून क्रश सँण्ड बनविण्याच्या उद्योगांना परवानगी दिली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान १०० क्रशरना यासाठी नवीन उद्योग म्हणून परवानगी दिली जाईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेख . विधानसभेमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांनी मांडलेल्या...
अमरावती जिल्हा परिषदेच्या तक्रार निवारण दिनात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. नागरिक स्वतःहून कर भरण्यास तयार असताना प्रशासकीय यंत्रणा मात्र कर आकारणी करण्यास टाळाटाळ करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. . जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या स...
नागपुरात महाल येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरीविरोधात आंदोलन केले. या दरम्यान औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली. यासोबत एक पुस्तक जाळल्याची अफवा पसरल्याने एका जमावाने आक्रमक होत दगडफेक करत वाह . आज दुपारी हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने औरंगजेबाची...
शेतकऱ्यांनी शेतात पिकविलेल्या पिकांना योग्य भाव दिला जात नाही. भारत देश हा कृषी प्रधान देश असे संबोधले जाते. मात्र भविष्यात शेतकरी हा इतिहास बनू नये, यासाठी मोदी सरकारने शेतकरी धोरण अंमलात आणलेल्या त्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात प्रहार सोशल फोरमचे ब . केंद्र सरकारने शेतकरी धोरण अंमलात आणले, त्यामुळे शे...