Mumbai Local News: Get all the Latest News in Mumbai including Breaking News, Headlines, Live Updates and Coverage from every area of the city. Check the latest Mumbai news, Also find the breaking Mumbai news related to Mumbai rain, weather, airport, local train, crime, fire, education
अमरावतीतील श्री शिवाजी शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या युवा भूषण स्पर्धा २०२५ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या अक्सा मिर्झाने बाजी मारली आहे. या स्पर्धेत एकूण १,६९६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. . स्पर्धेच्या अंतिम फेरीत २९ विद्यार्थी पोहोचले. या फेरीत २०० गुणांची लेखी परीक्षा, गटचर...
अमरावती जिल्हा परिषदेच्या लिपीक वर्गीय कर्मचारी संघटना आणि कर्मचारी युनियनने एक वेगळा उपक्रम राबवला. शिवजयंतीनिमित्त शिवफेरीत सहभागी झालेल्या नागरिक आणि पादचाऱ्यांसाठी त्यांनी सायंस्कोर मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ भज्यांचे मोफत वितरण केले. . सकाळी ११.३० पासून दुपारी २.३० पर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. स्...
औंढा नागनाथ पोलीस ठाणे अंतर्गत असोला शिवारात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने एका क्रुझर जीप सह विदेशी दारूचे सहा बॉक्स असा सुमारे साडेबारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात मंगळवारी तारीख 18 रात्री तीन जणांवर ग . हिंगोली जिल्ह्यांमध्ये बेकायदेशीर दारू विक्री व वाह...
पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या द्वितीय टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ५० कोटी रु . कार्यक्रमाला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, केंद्री...
पुण्यभूषण फाउंडेशन आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाचा पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार ‘ऋतुरंग’ला प्रदान करण्यात येणार आहे. विजेत्याला ५१ हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र देण्यात येणा . स्पर्धेत तीन वेगवेगळ्या विभागांतील विजे...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादामुळेच राहुल सोलापूरकरवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. राहुल सोलापूरकर हा मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या आणि त्यांच्या टोळीतला माणूस आहे. त्यामुळे त्याच्यावर क . छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने धाराशि...
जलतरण तलावात महाकुंभातील पवित्र जल सोडून स्नान करण्यात आले. . प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यातील त्रिवेणी संगमाचे पवित्र जल मालपाणी हेल्थ क्लबच्या जलतरण तलावात अर्पण करण्यात आले. त्याद्वारे अनेकांना कुंभमेळ्याच्या या पावन पर्व काळात स्नान घडवून आणण्याची किमया साधली गेली आहे. या कल्पकतेचे स्वागत होत आहे...
भिवंडी शहरात पोलिसांच्या वाहनावर स्थानिक जमावाने तूफान दगडफेक केल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीसह तिच्या आई वडिलांना मारहाण केलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस भिवंडी या भागात गेले होते. मात्र येथील स्थानिकांनी पोलिसांवरच हल्ला केला आहे. या हल . भिवंडी शहरातील वऱ्हाळ देवी नगर कामतघर या झोपडपट्टी...
राज्य मंत्रिमंडळात डान्सबार कायदा सुधारणेबाबत चर्चा झाली असून डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार व आर. आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी इशारा दिला आहे. सरकार जर डान्सबार सुर . राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील हे ग...
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एआयच्या क्षमतांचे अप्रतिम प्रात्यक्षिक पाहायला मिळाले. स्पेनचे प्रसिद्ध दिग्दर्शक पाको टोरेस यांनी प्रेक्षकांसमोर केवळ एक मिनिटात ‘चाय अँड सिक्रेट’ हा चित्रपट तयार केला. . टोरेस यांनी विविध एआय साधनांचा वापर करून हा चित्रपट साकारला. त्यांनी चॅट जीपीटीवर प...
महाराष्ट्रात सध्या बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षांमध्ये अनेक ठिकाणी गैरव्यवहार होत असल्याचे उघडकीस येत आहे. वसई तालुक्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. परीक्षेसाठी मित्राला बसवल्याची घटना घडली आहे. वाडा येथील एसपी कॉलेजमध्ये . अरबाज अस्लम कुरेशीचे ओमसाई इंग्लिश हायस्कूल, तुंगार...
पोलीस असल्याची बतावणी करीत दोघा चोरट्यांनी दुचाकीस्वार जेष्ठाला गाडी बाजूला घेण्यास भाग पाडले. त्यांच्याकडील सोने डिकीत ठेवायला सांगून, बोलण्यात गुंतवून चोरट्यांनी ७५ हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना लोहगाव ते वाघोली परिसरातील संतनगरमध्ये घडली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार लोहगावमध्...
विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला गळतील लागल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच कोकणातील ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यातच आता मंत्री भरत गोगावले यांनी वैभव नाईक यांच्याबद्दल मोठे विधान केले आहे. वैभव नाईक यांच्याशी . राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश करून उद्धव ठाकरे...
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची जबाबदारी पक्षातील वरिष्ठ नेत्याऐवजी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे. हर्षवर्धन सपकाळ हे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी रात्रीच मुंबईत दाखल झाले. मात्र, मुंबईतील पंचतारांकित हॉटेलम . आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत… Doonited Affil...
स्वित्झर्लंड देशातील सानियन प्रजातीचा बोकड. वजन दीडशे किलो आणि किंमत लाखात. ऐकून नवल वाटले ना? हो, पण हे खरे आहे. येथील आमखास मैदानावर भरवण्यात आलेल्या एक दिवसाच्या गोट प्रदर्शनात हा बोकड संभाजीनगरकरांचे लक्ष वेधून घेत आहे. . असा बोकडाचा आहार मका, गहू, दूध शिंग-१८ इंच लांबीचे २५ वर्षांपूर्वी भारतात आगमन...
अमरावती जिल्हा परिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तू आणि मौल्यवान वस्तूंच्या देखभालीकडे दुर्लक्ष, पाझर तलावातील गाळ काढण्यात अनियमितता, कर्मचाऱ्याचे सेवापुस्तक गहाळ होणे अशा अनेक गंभीर समस . सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या तक्रार निवार...
नागपूर येथे कुख्यात गुंड कार्तीक उमेश चौबेची त्याच्याच मित्रांनी केलेल्या कटानुसार हत्या करण्यात आली. सक्करदरा हद्दीतील सोमवारी क्वॉर्टर, शाहु गार्डन, हनुमान मंदिर परिसरात रविवारी रात्री १ वाजता ही घटना घडली. . कार्तीक चौबे हा गौरव खडतकर हत्याकांडातील आरोपी असून, पाच वर्षांच्या कारावासानंतर तीन महिन्यां...
अमरावतीतील श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.एड. अभ्यासक्रमांतर्गत एक विशेष कार्यक्रम पार पडला. ‘नाट्य व कलाशिक्षण कार्यशाळे’च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कवी संमेलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. . सुप्रसिद्ध कवयित्री रजनीताई राठी यांच्या अध्यक...
महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे सर्वत्र चर्चा सुरू आहेच, त्यात आता आणखी एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची धावती गाडीच जप्त करण्यात आली आहे. जिल्हाधिकारींची गाडी जप्त होण्याची बीडमधील ही पहिलीच घटन . नेमके प्रकरण काय? बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील...
छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा उलगडून दाखवणारा छावा चित्रपट गत आठवड्यात प्रदर्शित झाला. तेव्हापासून हा सिनेमा हाऊसफुल्ल जात आहे. अनेकांना त्याचे तिकिटही भेटत नाही. पण आता अहिल्यानगरचे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी . संग्राम जगपात यांनी सोमवारी एका पोस्टद्वारे या मोफत...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर पडणारा ताण कमी करण्यासाठी सरकार एक नवी नियमावली तयार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, आता लाभार्थी महिलेची प्राप्तिकर खात्याकडील नोंद तपासली जाणार आहे. तसेच त्यांच्या उत्पन्नाची शहान . महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी...
पुण्यावरून अमरावती जात असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सचा समृद्धी महामार्गावर पहाटेच्या ५ वाजताचे सुमारास भीषण अपघात झाला. चालकाला अचानक डुलकी लागल्यामुळे अपघात घडल्याची शक्यता असून, या अपघातात घटनास्थळावर एक व्यक्ती ठार झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जख . घटनेची माहिती शेलूबाजार येथील सामाजीक कार्यकर्ते पा...
सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारताना चोरटा. वाळूज पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ॲक्सिस बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारून चार चोरट्यांनी अवघ्या ६ मिनिटांत गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडत १३ लाख ९२ हजार ५०० रुपये लंपास केले. शनिवारी मध्यरात्री . बकवालनगर...
अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे. यासाठी सरकार आयकर विभागाची मदत घेणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर जोरदार . राज्यातील महायुती सरकारने आपल्या महत्त्वकांक्षी मुख...
शिवसेना ठाकरे गटाचे नेते पक्षात नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. याबाबत त्यांनी शनिवारी बोलून देखील दाखवले होते. परंतु, त्यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेत अडचणीच्या काळात आपल्या हातून चांगले काहीतरी घडावे यासाठी माझी तळमळ असल्या . व्हॉट्सअॅप स्टेटसची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा म्...
अमरावती येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) कार्यालयाच्या प्रशिक्षण सभागृहात रविवारी संध्याकाळी ६ ते ७ च्या दरम्यान भीषण आग लागली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीत जुनी महत्त्वाची कागदपत्रे, फर्निचर आणि कापूस बियाणांच्या रिकाम्या थैल्या जळून खा . शंभर आसन क्षमतेच्या या प्रशिक्षण सभागृहात तुटलेले फ...
जिल्ह्याचे मुख्यालय असलेला भंडारा शहर राष्ट्रीय महामार्गावर वसलेला आहे. येथील राष्ट्रीय महामार्ग सहावरील सिव्हील सर्जनचा बंगला, अशोका हॉटेल, बीटीबी मार्केट ते साई मंदिर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रोजच अ . मागील पाच सहा वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग सहावरी...
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज अजित पवार यांची गुप्त भेट घेतल्याचे समोर आले होते. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता खुद्द अजित पवार यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देत चर्चांवर स . संदीप क्षीरसागर हे अजित पवारांच्या भेटीसाठी थेट पुण...
अभिनेता विकी कौशलचा छावा चित्रपट प्रदर्शित झाला असून सर्वत्र चांगलाच धुमाकूळ घालत असल्याचे दिसत आहे. या चित्रपटावर अनेकांनी उत्तम प्रतिक्रिया दिल्या आहेत. विकी कौशलच्या अभिनयासोबतच लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाचे देखील तोंडभरून कौतुक होताना दिसत आ . शरद पोंक्षे म्हणाले, मी धर्मवीर छत्रपती संभाजी महार...
राजन साळवी यांचा शिवसेना प्रवेश म्हणजे उद्धव ठाकरे यांना राजकीय कानफट असल्याची टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केले होती. इतकेच नाही तर उद्धव ठाकरे यांचे कर्तृत्व काय? असा प्रश्न देखील कदम यांनी उपस्थित केला होता. रामदास कदम यांच्या या टीकेला उद्ध . उद्धव ठाकरे यांच्यावर अशा पद्धतीने टीका करणे हे नैत...
हिंगोलीत या केंद्रावर सोयाबीनची खरेदी केली जात होती. शेतकऱ्यांचे सोयाबीन ४८९२ रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शासनाने खरेदी केंद्र सुरु केले होते. मात्र दिलेल्यामुदतीत नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी न करताच केंद्र बंद करण्यात आले आहेत. केंद्र शासनाने सोयाबी...
भरधाव वेगात असलेल्या मालवाहू ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात चिकलठाणा येथील बजरंग चौकाजवळ शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला. विकास विठ्ठल मोरे आणि प्रदीप दादाराव गाडेकर अशी मृतांची नावे आहेत. . याबाबत चिकलठाणा एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या सविस्तर...
पोलिसांनी पकडलेल्या आरोपीची सुटका करण्यासाठी त्याच्या साथीदारांनी चक्क एका पोलिस कर्मचाऱ्याचे अपहरण केले. जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र – मध्य प्रदेश सीमेवरील उमर्टी या गावात हा प्रकार घडला होता. पोलिस कर्मचाऱ्याच्या सुटकेसाठी खुद्द पोलिस अधीक्षक सीमेपल . मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि मध्य प...
भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरत धनंजय मुंडे यांच्यावर ‘आकाचे आका’ म्हणत टीकेची झोड उठवली होती. पण आता त्यांनीच धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. एकीकडे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटी . पुणे महापालिकेच्या वर्धापनदिन निमित्त प...
शिवसेना ठाकरे गटाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर पक्षात नाराज असल्याच्या चर्चा आहेत. परंतु भास्कर जाधव पक्षावर नाराज नसल्याचे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले. भास्कर जाधव आणि पक्षप्रमुख यांचे नियमित बोलणे होत असते, असे त्यांनी सांगितले. त्यांनी एखादी . उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना ठाकरे गटाच्...
केसरी टूर्सचे संस्थापक आणि अध्यक्ष केसरी पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. शनिवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 90 वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी वांद्रे येथील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. मुंबईतील दादर येथील छत्रपती शि . केसरी पाटील यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी ‘...
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव हे सध्या नाराज असल्याचे दिसून येत आहे. माझ्या क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही, हे दुर्दैव असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे उद्धव ठाकर . या विषयी एका वृत्त वाहिनीशी बोलताना भास्कार जाधव म्...
. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात ‘अजितपर्व विद्यार्थी संवाद दौऱ्या’ चे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विदर्भ विभाग अध्यक्ष माधुरी पालीवाल यांनी पातूर शहराला भेट देऊन विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या दौऱ्यातून विद्यार्थ्यांच्या समस्या, अडचणी...
राज्यात लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्यात येणार आहे. लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर फसवणूक व बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पोलिस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष . पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आले...
अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य एका मुलाखतीमध्ये केले होते. त्यानंतर महाराष्ट्रात एकच संतापाची लाट उसळली. राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात अनेक संघटनांनी आंदोलन केले. तसेच त . मी त्यांचा शिरच्छेद करेल अभिजीत बिचुकले म्हणाले, रा...
हिंगोली शहरात कमी किंमतीत गहू खरेदी करून त्या पिठ करून विक्री केल्यानंतर वाढीव नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत व्यापाऱ्याची ५१ लाख रुपयांची फसवणुक केल्याच्या आरोपावरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात पाच जणांवर शुक्रवारी ता. १४ रात्री गुन्हा दाखल झाला आहे. . पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, शहरातील पटलन भागाती...
भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात भेट झाली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आमच्या तिघांमध्ये साडे चार तास भेट झाल्याचे सांगितले आहे. यावरून आता ठाकरे गट . सुषमा अंधारे म्हणाल्या, सुरेश धस बीडच्या जनतेचा विश...
औंढा नागनाथ तालुक्यातील मेथा येेथील गजानन नवयुवक मंडळातील तरुणांनी शुक्रवारी ता. १४ व्हॅलेंटाईन डे ऐवजी रोटी डे साजरा करीत हिंगोली शहरातील परिसरात असलेल्या झोपडपट्टीतील पाचशे पेक्षा अधिक गरजूंना भोजन वाटप केले. . औंढा नागनाथ तालुक्यातील मेथा हे गाव विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सतत चर्चेत असते त्...
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी संकटात सापडलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठिशी राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी राहिली आहे. एवढेच नाही तर त्यांच्यावर दृढविश्वास व्यक्त करत त्यांचा पक्षाने स्थापन केलेल्या बड्या नेत्यांच्या एका कोअर ग्रुपमध्ये . उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्र...
ठाणे जिल्ह्यात गोळा होणाऱ्या कचऱ्यापासून डायघर येथे वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला होता. हा प्रकल्प सुरू झाला नसून या ठिकाणी लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आ . या संदर्भात राजू पाटील यांनी सोशल मीडियावर केलेल्या...
शहरासह उपनगरात उघड्या नाले व गटारींचा प्रश्न गंभीर बनला आहे. फेम सिग्नल ते टाकळीगाव येथील उघड्या नाल्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सततच्या दुर्गंधीमुळे रहिवासी हैराण झाले असून, नाला बंदिस्त करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, मनपा . वडाळागाव ते टाकळीगाव असा वाहणारा नाला बहुतांश ठिकाण...
उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे राजन साळवी यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यावरून शिंदे गटाचे नेते व जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी मोठे विधान केले आहे. उद्धव साहेबांना हिऱ्यासारखे आपले लोक होते ते सांभाळता आले नाही, हे द . राजन साळवी यांचा पक्षप्रवेशावर अर्जुन खोतकर म्हणाले...
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स (मास्वे) संस्थेने माजी विधानपरिषद सदस्य प्रा. बी.टी. देशमुख यांचा त्यांच्या निवासस्थानी विशेष सत्कार केला. मास्वेच्या तीस वर्षांच्या वाटचालीनिमित्त आयोजित ‘रिपब्लिक इंडिया ॲट सेवंटी फाइव्ह अँड बियाँड’ या र . प्रा. देशमुख यांनी विधानपरिषद सदस्य असत...
नेपाळच्या गांधी शांती प्रतिष्ठान या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पुरुषोत्तम गावंडे आणि दामोदर पवार यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले. सेवाग्राम, वर्धा येथील सभागृहात झालेल्या विशेष समारंभात हा . पश्चिम विदर्भ प्रादेशिक विभागाचे ज्येष्ठ नागरिक महा...
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आमरण उपोषण केले होते. ते उपोषण मागे घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा 15 फेब्रुवारीपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करणार असून त्याचे लोण राज्यभर पसरणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दि . कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील पात्र मराठा समाजाल...