Mumbai Local News: Get all the Latest News in Mumbai including Breaking News, Headlines, Live Updates and Coverage from every area of the city. Check the latest Mumbai news, Also find the breaking Mumbai news related to Mumbai rain, weather, airport, local train, crime, fire, education
वसमत तालुक्यातील कोठारी ते टोकाई फाटा या मार्गावर भरधाव कार ट्रक खाली शिरल्याने झालेल्या अपघातातील गंभीर जखमी असलेल्या दोन वर्षाच्या बालकाचा शनिवारी ता ३१ नांदेड येथे रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. या अपघातातील मृतांची संख्या आता तीन झाली आ . कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव गवळी व बोल्डा येथील एक...
जिल्ह्यातील चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांची पाणी पातळी मर्यादेपेक्षा अतिशय खोल (डार्क झोन) गेली आहे. त्यामुळे उर्वरित सर्व 12 तालुक्यांतील नव्या विहीरी अडचणीत आल्या आहेत. भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या (जीएसडीए) अहवालानुस . पिण्याच्या पाण्यासाठीचा स्रोत म्हणून विहीर खोदण्यास...
तालुक्यातील गोळेगाव ते मलकापूर रस्त्याची स्थिती एवढी खराब व खडतर झाली आहे की त्यावरुन पायी किंवा वाहनासह चालणे कठीण झाले आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी नागरिकांनी केली असून त्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. . नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खानापुर गटग्रामपंचायत अंतर्गत गोळेग...
महाराष्ट्रात अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. यावर अनेक तर्क वितर्क देखील लावले जात आहेत. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनाच प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्य . शरद पवार यांनी त्यांच्या शैलीत एका वाक्यात उत्तर दि...
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शनिवारी अहिल्यादेवी होळकरांना तब्बल 300 वर्षांनी न्याय मिळाल्याचा दावा केला. अहिल्यादेवी यांनी 1770 मध्ये काशी विश्वेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. त् . अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडी ये...
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एका वक्तव्यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमची भाषा मराठी असली तरी हिंदी आमची लाडकी बहीण असल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर मीरा-भाईंदर मध्ये प्रवेश केला तर . या संदर्भात ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने देखील प्रता...
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोप असलेला नीलेश चव्हाण याला नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली आहे. मात्र, त्याला अटक करताना पोलिसांना तांत्रिक विभागाचे महत्त्वाचे सहकार्य लाभले आहे. नेपाळमधील मोबाईल सिम कार्ड नीलेश वापरत असल्यामुळे त्याचा माग काढणे . नीलेश चव्हाण हा 25 मे रोजी दिल्लीहून गोरखपूर दरम्यान...
देवळाई परिसरातील खडी रोडवरील भारतमाता कॉलनीतील महापालिकेच्या भूखंडावरील अतिक्रमण शुक्रवारी पोलिस बंदोबस्तात हटवले. अतिक्रमण काढताना मोठा तणाव निर्माण झाला होता. यामुळे पोलिसांना बोलावले गेले. या वेळी शेकडो नागरिक व पोलिसांत काही काळ तणाव निर्माण झाला . अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला विरोध करणाऱ्यांना पोल...
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर पुण्यातील हगवणे कुटुंब चांगलेच चर्चेत आले असून त्यांचे अनेक कारनामे समोर येत आहेत. हगवणे यांनी एका चित्रपट दिग्दर्शकाला देखील फसवल्याची माहिती समोर आली आहे. पुतण्या संतोष हगवणेसाठी त्यांनी एका चित्रपट दिग्दर्शकाला धमक . राजेंद्र हगवणे यांचा पुतण्या संतोष हगवणे याने...
पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता मेट्रो प्रकल्पांना गती देण्यासंदर्भात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. वनाज ते चांदणी चौक आणि रामवा . पुणे मेट्रोचे दोन्ही मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू असता...
आपल्याला इतिहास शिकवला गेला त्यात मुघल गेल्यावर थेट ब्रिटिश आले आणि राज्य केले असे सांगितले जाते पण ते चुकीचे आहे. दरम्यानच्या 100-125 वर्षात वेगवेगळ्या स्वरूपात राज्य ठिकठिकाणी सुरू होती. 28 वर्ष अहिल्यादेवी होळकर यांनी उत्कृष्ट कारभार चालवला. त्यां . पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्...
‘मी तुमच्यासारख्या चोऱ्या माऱ्या केलेल्या नाहीत. तुम्ही काय केलेले आहे हे सर्वांना माहीत आहे’, अशी सडकून टीका भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना गिरीश . एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना गिरीश...
वाघोली पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक केली. वाघोली-लोहगाव रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून पोलिसांनी आठ किलो ४०२ ग्रॅम गांजा जप्त केला. . धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील हिसाळे येथील सुरेश साहेबराव पाटील (४४) याला पोलिसांनी अटक केली. वाघोली-लोहगाव रस्त्यावर गस्त घालणाऱ्या...
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोगाच्या भूमिकेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर आता महिला आयोग चांगलाच कामाला लागला असून नाशिक मध्ये महिला आयोगाच्या माध्यमातून जन सुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पत्रकारांनी विचारल . नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन मंडळाच्या सभ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औद्योगिक वाढीचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या ऑरिक सिटी व शेंद्रा एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा, दळणवळण, सुरक्षाव्यवस्था आणि नागरी सुविधांच्या मुद्द्यांवर सविस्तर आढावा बैठक खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेखाली नु . दळणवळणाच्या संदर्भात, बीएसएनएल ब्रॉडबँड सेवा पूर्वी...
यंदाच्या वर्षी मे महिन्यात मान्सूनपूर्व झालेल्या पावसाने आतापर्यंतच्या सर्व रेकॉर्ड मोडीत काढत उच्चांकी पावसाची नोंद केली आहे. सर्वसाधारणपणे मे महिन्यात १ मे ते २८ मेदरम्यान ११.३ मिमी इतका पाऊस पडत असतो, यंदा मात्र १४९.७ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली . मार्च ते मे हे तीन महिने उन्हाळा हंगाम समाजाला जातो...
जिल्हा परिषदेच्या सीईओ संजीता महापात्र यांनी मेळघाटच्या विकासासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. आगामी ३ जून रोजी धारणी आणि चिखलदरा पंचायत समितीच्या खंड विकास अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत मेळघाटच्या सर्वांगीण विकासाचा कृती आराखडा तयार केला . गेल्या शुक्रवारी सीईओ महापात्र यांनी संपूर्ण प्रशास...
अमरावती जिल्ह्यातील १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांच्या चालकांनी गुरुवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन आणि उपोषण सुरू केले आहे. जिल्ह्यातील ९५ रुग्णवाहिकांची सेवा बंद पडली आहे. गरोदर महिला, स्तनदा माता आणि नवजात बालकांची वाहतूक सेवा ठप्प . वाहनचालकांना नियमित कामाव्यतिरिक्त केलेल्या ड्युटीसा...
हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर येहळेगाव सोळंके शिवारात भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या् अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी ता. २९ दुपारी घडली आहे. या अपघातानंतर कार चालकाने वाहन घटनास्थळी सोडून पळ काढला. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडश...
स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता ‘बीए सिव्हिल सर्व्हिसेस अँड पब्लिक पॉलिसी’ आणि ‘एमए पब्लिक पॉलिसी’ हे युजीसी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत.’डीईएस पुणे युनिव्हर्सिटी’ आणि ‘चाणक्य मंडल परिवार’ ने यासाठी नुकताच स . बार...
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात अनेक बाबी आता समोर आल्या आहेत. वैष्णवी यांनी कुटुंबाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. हगवणे कुटुंब मोठा बडेजाव करण्यात माहिर असल्याची अनेक उदाहरणे या आधी देखील समोर आली होती. त्यात त्यांच्या बैलांच्या वाढदिवसानिम . या संदर्भात बोलताना गौतमी पाटील म्हणाली की, वैष्णवी...
महायुती सरकारची महत्वकांक्षी लाडकी बहीण योजना आता इतर महत्वाच्या विभागांच्या मुळावर येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारने या योजनेसाठी तिसऱ्यांदा आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी वळता केला आहे. यामुळे आपसूकच नीती आयोगाच्या नियमांना पुन् . सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार...
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणांमध्ये बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या दाव्यामुळे आता या प्रकरणाला नवे वळण देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. हगवणे कुटुंबांच्या वतीने न्यायालयात वैष्णवी हगवणे यांच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला गेला आहे. इतकेच न . वैष्णवी हगवणे कुटुंबीयांचा बचाव करणाऱ्या वकिलांनी न...
राज्यातील सरकारी नोकऱ्यांतील आदिवासींच्या राखीव जागा बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे बळकावल्याच्या प्रकरणाला ‘दिव्य मराठी’ने प्रकाश टाकल्यानंतर, आदिवासी विभागात खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने या गंभीर प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती एका . ‘दिव्य मराठी’ने रविवारी २५ मे रोजी ‘बनावट जात प्रमा...
राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने आज पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. मुंबई, पुणे आणि कोकण परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक भागांत झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. तर काही ठि . मुंबईच्या अंधेरी पूर्व येथील ओल्ड नागरदास रोडवर दुप...
राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढताना दिसत आहे. बुधवारी 28 मे एकाच दिवशी राज्यात 86 नवीन रुग्ण आढळून आले. यामध्ये मुंबईत 36, ठाण्यात 24 तर पुण्यात 9 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 383 वर पोहोचली आहे. तर . राज्यात बुधवारी एकूण 86 कोविडबाधित रुग्ण सापडले असू...
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशत जयंतीनिमित्त रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला गोदा पूजन व महाआरतीचा ऐतिहासिक सोहळा भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. हा सोहळा केवळ धार्मिक नव्हता, तर तो राजमातांच्या तेजस् . बुधवारी सायंकाळी ६:३० वाजता रामतीर्थ घाटावर, होळकर...
अफूच्या बोंडांचा चुरा बाळगणाऱ्या राजस्थानी तरुणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक किलो अफूच्या बोंडांचा चुरा, अफू असे पाच लाख १३ हजार रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. कोंढव्यातील येवलेवाडी परिसरात ही कारवाई . अर्जुन सुखराम काला (वय ३१, रा. शिक्षकनगर, येवलेवाडी...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या गुरुवारी हिंगोली येथील पंचायत समिती इमारतीच्या उद्घाटनासह सुमारे ७५० कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन व उद्घाटन होणार आहे. यावेळी ते एका शेतकरी व महिला मेळाव्यालाही संबोधीत करणार आहेत. . येथील रामलिला मैदानावर आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह...
भाऊचा धक्का येथील स्थानिक मच्छीमार बांधवांचा पारंपरिक व्यवसाय गिळंकृत करणारा एकही बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर यापुढे इथे दिसता कामा नये, असा इशारा मंत्री नीतेश राणे यांनी दिला आहे. हे सरकार हिंदुत्ववादी आहे. तुम्हाला काही त्रास झाला तर 10 ते 15 मिनिट . नीतेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, बांगलादेशी Xडे...
विवाह करताना हुंडा देवाण-घेवाण केली जाते. मात्र, ही प्रथा अतिशय निंदनीय बाब असून, यातून अनेक निरापराध मुलींचे बळी गेले आहेत. त्यामुळे आता हुंडा मागणाऱ्या मुलांना मुलींनीच नाकारले पाहिजे, म्हणजे आपली वैष्णवी होणार नाही. प्रत्येकाने अशा प्रथांना विरोध . श्रीक्षेत्र पिंपळगाव हरेश्वर येथील प्रसिद्ध ग्रामदैव...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या “अनादी मी, अनंत मी…”या गीताना महाराष्ट्र शासनाचा छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार देण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख . स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित ‘अनादि मी....
भारत-पाकिस्तान युद्धाशी संबंधित सोशल मीडिया पोस्टसाठी अटक केलेल्या १९ वर्षीय विद्यार्थिनीला मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तसेच महाराष्ट्र सरकारवर टीका केली. तिला महाविद्यालयीन परीक्षेला बसता यावे म्हणून न्यायालयाने तिची तात्काळ सु . न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि सोमशेखर सुंदरेसन यांच्या...
छत्रपती संभाजीनगर येथील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 5 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली होती. यानंतर एसीबीने उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकत झडती घेतली असता मोठे घबाड हाती लागले आहे. लाचखोर विनोद खिरोळकरच्या . निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी शेतजमिनीच्...
महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या (फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र – एफडीसीएम) १ हजार ३५१ पदाच्या सुधारित आकृतीबंधास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. . महाराष्ट्र शासनाने १९७४ मध्ये फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ...
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका होत असून त्यांच्या राजीनामा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशातच संगीता भालेराव या महि . दोन दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर यांच्या समर्थक महिले...
मुंबईमध्ये साचलेल्या पाण्यावरून उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. या वेळी आदित्य ठाकरे यांनी भाजप शासित मुंबई असा उल्लेख करत राज्य सरकारवर टीका केली आहे. इतकेच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख दे . पाऊस लवकर आला हा महानगरपालिकेचा युक्तिवाद हा पूर्णप...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने शारीरिक व मानसिक छळाचे गंभीर आरोप केलेत. या प्रकरणी पीडितेने सिद्धांत यांना कायदेशीर . दरम्यान, दिव्य मराठी डिजिटलने या प्रकरणी सिद्धांत श...
जलजीवन मिशन योजनेचा जिल्ह्यात बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेने ८३० योजनांची कामे हाती घेऊन, त्यावर सुमारे ७०० कोटींचा खर्च केला. त्यापैकी प्रशासनाकडून अवघ्या २६५ योजना पूर्ण केल्याचा दावा करण्यात आला. या दाव्याची पडताळणी करण्यासाठी ‘दिव्य . 121 ५१ ते ७५ टक्के पूर्ण जलस्त्रोत का ठरले कुचकामी...
राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर बंधनकारक असल्याचा आदेश राज्य शासनाने जारी केला आहे. यासंदर्भात शासनाने परिपत्रक प्रसिद्ध केले असून, या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आल . राज्यातील अनेक केंद्र शासनाच्या कार्यालयांमध्ये, बँ...
नागपूर येथील रहिवासी ४३ वर्षीय सुनीता जांगडे हिला अमृतसरमधील अटारी सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफच्या स्वाधीन केले. नागपूरमधील ही महिला एका पाकिस्तानी पाद्रीच्या प्रेमात पडली आणि १४ मे २०२५ रोजी कारगिलमधील हुंडरमन गावातून नियंत्रण रेषा ओलांडून पा . येथून ती गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशात पोहोचली. मिळाल...
हडपसर भागातील मांजरी परिसरात एका ज्येष्ठ नागरिकावर चोरट्याने हल्ला करून त्यांची सोनसाखळी लुटल्याची घटना घडली. तुकाराम तुपे नगर भागात राहणाऱ्या 65 वर्षीय नागरिकांच्या घरात रविवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. घरात एकटे असताना एक चोरटा घरात शिरल . शेजाऱ्यांनी आरडाओरडा ऐकून धाव घेतली. त्यानंतर पोलिस...
हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये सोमवारपासून ता. २६ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु झाली असून पहिल्याच दिवशी पाच विभागातील बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा, कृषी, बांधकाम, महिला व बालकल्याण, लघु सिंचन या पाच विभागाचा समावेश आ . हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये मागील काही दिवसांपासून ब...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नांदेड येथे आयोजित विशाल जाहीर सभेत उपस्थितांशी संवाद साधला. अमित शहा म्हणाले, नांदेड गुरु गोविंद सिंग यांची भूमी आहे, इथून पाकिस्तानपर्यंत आवाज पोहोचेल असा प्रचंड आवाज आला पाहिजे असे म्हणत ‘भारत माता की जय’च्या घोषणा द . अमित शहा म्हणाले, देवेंद्र फडणवीस एकमेव...
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईत दरवर्षी प्रमाणेच सर्वत्र पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. याचा फटका लोकल वाहतुकीला तसेच रस्त्यावरील वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार . पाणी काढण्यासाठी पंपाची व्यवस्था एकनाथ शिंदे म्हणाले...
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्याची देखील मागणी केली जात आहे. या प्रकरणावर शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मयूरी हगवणेची तक्रार महिला आयोगाने गांभीर्या . ज्योती मेटे म्हणाल्या, महाराष्ट्रातील समाजमन हे वैष...
विकासासाठी छत्रपती संभाजीनगर शहराला आता भगवान भरोसे सोडून चालणार नाही. एक लाख कोटी रुपयांची गुंतवणुक ही सुरुवात आहे. एक बजाज कारखाना आला, तर शहराचे चित्र बदलले. आता शेद्रा-बिडकीनमध्ये मोठ्या कंपन्या येत आहेत. त्यामुळे राजकारणी, प्रशासन यांनी शहराच्या . प्रश्न : मराठवाड्याचे नेतृत्व आपण करता. मागच्या साड...
बारामती आणि दौंड परिसरात रविवारी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः बारामतीत नीरा डावा कालवा फुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कालवा फुटल्यानंतर प्रचंड वेगाने पाणी पालखी महामार्गावर आले, त्यामुळे काटेवाडी-भवानीन . या पावसामुळे बारामतीतील सुमारे दीडशेहून अधिक घरांमध...
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील अवलकोंडा गावात रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली. मातीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने अंगणात खेळणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मृत मुलीचं नाव शिवकन्या खेळकर असून, तिच्या जाण्याने कुटुंबी . घटनेच्या वेळी गावाच्या शिवारातून माती वाहून नेण्याच...
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही हुंडाबळी घडताना दिसत आहे. या प्रकरणानंतर अशा प्रकारचे आणखी प्रकार समोर येत आहेत. अमरावती शहरातील एका 30 वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केली . अमरावती शहरातील जय भोले कॉलनी परिसरात एका 30 वर्षां...