Mumbai Local News: Get all the Latest News in Mumbai including Breaking News, Headlines, Live Updates and Coverage from every area of the city. Check the latest Mumbai news, Also find the breaking Mumbai news related to Mumbai rain, weather, airport, local train, crime, fire, education
अमली पदार्थ खरेदीसाठी आलेल्या तीन तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना रास्ता पेठेतील क्वार्टर गेट चौक परिसरात मंगळवारी मध्यरात्री घडली. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले असून, खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण् . या प्रकरणी आकाश उणेचा, चैतन्य, तसेच त्यांच्याबरोबर...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधीचा जीआरही तातडीने जारी केला आहे. पण आता सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाल्याची भावन . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज रा...
जलसंधारण जिल्हा परिषद खामगाव अंतर्गत वावडी हर्दो शिवारात निरव कोरडी नदीवर सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम दर्जाहीन होत असल्याची तक्रार अमोल तायडे यांनी दिली होती. परंतु जलसंधारण अधिकाऱ्यांनी चौकशी न केल्याने अमोल तायडे यांनी १ सप्टेंबर पासून उपविभागीय अधिक . तालुक्यातील वावडी हर्दो शिवारात निरव कोरडी नदीवर सि...
घाटनांद्रा येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने महालक्ष्मी स्थापनेचा देखावा सादर करण्यात आला. वारकरी संप्रदायाचा संदेश देणाऱ्या या देखाव्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. . प्रकाश बारस्कर यांनी आपल्या घरी रविवारी श्री महालक्ष्मीची स्थापना केली होती. त्यांच्या मुलीने, कोमल बारस्कर हिने पर्यावरणपूरक साहित्य...
सण, उत्सव, गौराईचे आगमन-विसर्जन आणि गणेशोत्सव यामुळे सध्या ठिकठिकाणी मोठ-मोठे भंडारे (जेवनावळी) आयोजित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी अन्नही बरेच उरते. ते अन्न तसेच फेकले जाते. त्यामुळे वाया जाणारे हेच अन्न गरीब व गरजूंच्या उपयोगी पडावे . हे अन्न संबंधित मंडळ, व्यक्ती यांच्याकडून संकलित करु...
दर्यापूर येथील स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दैनंदिन उपचारासाठी येणारे बाह्यरुग्ण तसेच दाखल होणाऱ्या इतर रुग्णांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. हा प्रशासकीय अनास्थेचा प्रकार आहे. त्यामुळे प्रशासनाद्वारे केल्या जाणाऱ्या दिरंगाईबाबत शिवसेना (उबाठा) . यावेळी त्यांनी जनरल वार्ड, रुग्णालयाच्या किचनसह संप...
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वेणी गणेशपूर गावात महिला शेतकरी ज्योत्स्ना भोयर यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. नापिकी व कर्जबाजारीपणा यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. त्यांच्या आत्महत्येमुळे अख्खे गाव हळहळले असून परिसरात शोककळा पसरली आहे. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांपासू...
महायुती सरकारने मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यात आजचा निर्णय हा देखील मोठा असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मी याआधी जाहीर सभेत शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार एसईबीसीमधून दिले . मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुकारलेले...
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष भेट घेऊन जिल्ह्यातील सहकारी चळवळीची सध्याची स्थिती व बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. या वे . यावेळी सुनील फुंडे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पी...
मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. कोर्टाने आज दुपारी या प्रकरणी झालेल्या संक्षिप्त सुनावणीत मुंबईत जे काही सुरू आहे ते पूर्णतः बेकायदा सुरू असल्याचे स्पष्ट केले . मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्र...
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मराठा कोअर कमिटीला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पोलिसांनी 1 सप्टेंबर रोजी आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी नाकारली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशांचे आणि आंदोलनासाठी घालून दिलेल्या अटी व शर्ती . मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत मु...
लासूर स्टेशन येथील क्षिरसागर कुटुंबाने यंदा महालक्ष्मी मातेच्या देखाव्यातून पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर साकारले. सायली योगेश क्षिरसागर यांनी अत्यंत बारकाईने हा देखावा तयार केला. सोमवारी त्यांच्या निवासस्थानी अनेक मान्यवरांनी भेट देऊन या देखाव्याचे . महालक्ष्मी उत्सवाच्या निमित्ताने क्षिरसागर कुटुंब ग...
अमरावती विमानतळावरून नवीन मार्गांसाठी हौशी पर्यटक मंडळाने पुढाकार घेतला आहे. त्यांनी खासदार बळवंतराव वानखडे आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर केले आहे. . सध्या अमरावती विमानतळावरून आठवड्यातून दोनदा अलायन्स एअरलाइन्सचे विमान धावते. मात्र २१ ते ३१ ऑगस्ट दरम्यान ही सेवा बंद होती. त्यामुळे...
धामणगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर आणि कापूस या पिकांसोबतच संत्री, मोसंबी आणि भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. . पावसामुळे नाले आणि बंधारे फुटले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या आहेत. जमिनी खरडून गेल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत शेतकऱ...
पुण्यातील मानाचे गणपती हे राज्यातील एक सन्मानाचा विषय आहे. राज्यशासनाने गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिला आहे. गणपतीने सर्वांना सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य द्यावे. सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात. सर्वांना सुबुद्धी देवो, सन्मार्गाने चालण्या . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील विविध स...
मुंबईला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी आणि शहराची आर्थिक उलाढाल वाढवण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या गेटवे ऑफ इंडिया येथील प्रवासी जेट्टी प्रकल्पाविरोधात दाखल केलेल्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळल्या आहेत. त्यामुळे या 229 कोटींच्या महत् . मंत्री नितेश राणे आणि महायुती सरकारच्या या महत्त्वा...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. तसेच संपूर्ण मुंबईत मोठ्या संख्येने राज्यभरातून मराठा समाज जमा झाला आहे. तसेच रविवारी मनोज जरांगे यांनी आपण मरेपर्यंत उपोषण करणार असल्याची घोषणा के . मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयात मनोज जरांगे यांचा...
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचे सिद्ध करून दाखवा, असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सत्ताधारी महायुतीला दिले आहे. मनोज जरांगेंच्या मागे कुणाचा हा . मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण...
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आझाद मैदानावरील उपोषणाचा आज चौथ्या दिवस आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. . मनोज जरांगेची मागणी शक्य नाही- शेंडगे कुणबी आणि मराठा एकच असल्याचा जीआर राज्य सरकारने काढावा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी...
मुकुंदवाडी पोलिसांनी १५ लाख रुपये किमतीचे १ किलो ४०० ग्रॅम वजनाचे चरस जप्त केले. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थांचे व्यसन तरुण पिढीचे, विशेषतः विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करत असताना ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात . मोहंमद मुजम्मील मोहंमद नजीर (२१), लोमान नोमन खान इरफ...
धामणगाव रेल्वे येथील जुना हद्दवाढीचा ठराव रविवारी झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे ६२ कॉलनींचा धामणगाव नगरपरिषदेच्या हद्दीत समावेश होणार आहे. . नागरिकांच्या सततच्या मागण्या आणि आंदोलनांमुळे या प्रश्नाला गती मिळाली. ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर झाल्यानंतर सभागृहात टाळ्यांचा...
अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी शनिवारी मनपा शाळांची पाहणी केली. त्यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसह नागपुरी गेट येथील मनपा प्राथमिक हिंदी शाळा क्रमांक १२ आणि मुजफ्फरपुरा येथील मनपा उर्दू उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा क्रमा . आयुक्तांनी शाळांमधील स्वच्छता, स्वच्छतागृहाचे बांधक...
अमरावतीतील गणेशोत्सवात यंदा अनोखे आकर्षण पाहायला मिळत आहे. कठोरा नाका परिसरातील संघर्ष गणेशोत्सव मंडळाने तुळजापूरच्या तुळजा भवानी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. तर बुधवारा येथील निळकंठ व्यायाम मंडळाने पंढरपुरच्या विठ्ठल मंदिराची प्रतिकृती उभारली आहे . संघर्ष गणेशोत्सव मंडळाच्या ११ व्या वर्षात, मंडळाने...
पुणे शहर व जिल्ह्यात महावितरणामार्फत विविध योजनेतून विजेची पायाभूत कामे सुरु आहेत. मात्र भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून महावितरणला जादा खुदाई शुल्क आकारले जात असल्याने अनुमानित रकमेत प्रकल्पाची कामे होत नाहीत. त्यामुळे पुणे महापालि . या बैठकीत महावितरणतर्फे जिल्ह्यात सुरु असलेल्या आरड...
तब्बल १३३ लिटर फ्रेश दूध… नॅचरल ऑरेंज पल्प व त्यामधील संत्र्याच्या सालींचा क्रश वापरून तयार केलेले १३३ लिटर संत्र्याच्या आईस्क्रीमचा नैवेद्य श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला दाखविण्यात आला. पुण्यातील सुप्रसिद्ध किगा आईस्क्रीमच्या वतीने हा नैवेद्य अर्प . श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, स...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सरकार गांभीर्याने विचार करत आहे, असे भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. हैदराबाद आणि सातारा गॅझेटिअरची तातडीने अंमलबजावणी करण्याची जरांगे यांची मागणी असून, . विखे पाटील यांच्या माहितीनुसार, सरकारने गोळा केलेल्...
काँग्रेस नेते तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरातील निवडणूक प्रक्रियेत ‘वोट चोरी’ संदर्भात केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर एनएसयूआय व युवक काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी शनिवारी येथील बसस्थानकात ‘वोट चोर खुर्ची छोड’ . युवक काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा विधानसभा अध्य...
शहरातील गणेश विसर्जनासाठी कादवा नदीतीरी नगरपरिषद व पोलिस प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे. या दोन्ही विभागाचे एकूण २०० कर्मचारी कादवा नदी तीरावर तैनात करण्यात येणार आहे. . पिंपळगाव शहर व परिसरात सार्वजनिक गणेश मंडळे व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी सकाळी आठ ते दुसऱ्या दिवशी रात्री दोनपर्यं...
पश्चिम विदर्भातील बुलडाणा व वाशीम जिल्ह्यासाठी संत नगरी शेगाव येथे स्वतंत्र विद्यापीठ द्यावे, अशी मागणी विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी केली आहे. यासंदर्भात विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात ते रितसर प्रस्ताव मांडणार आ . त्यांच्यामते हा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो र...
एसटी बसस्थानकात आंदोलन करताना एनएसयुआय व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरातील निवडणूक प्रक्रियेत “वोट चोरी” संदर्भात केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर, एनएसयुआय व युवक काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी...
तंत्रज्ञान, संशोधन, सामाजिक नवनिर्मिती, भागीदारी आणि विश्वशांती या तत्वांवर आधारित ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने ‘आयईईई इ . सशक्त व बुद्धिमान विश्व निर्मितीसाठी शाश्वत तंत्रज्...
भंडारा जिल्हा परिषदेच्या एका आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याचा आक्षेपार्ह वर्तनाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्याची मागणी जोर धरू लागली असून, त्याचे तात . भंडारा जिल्हा परिषदेतील एका आरोग्य केंद्रातील वैद्य...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे समितीला चर्चेसाठी पाठवून राज्याच्या राज्य सरकारसह राज्याच्या राजभवनाचा व दोन्ही कायदेमंडळांचा अपमान केल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शनिवारी केला. सरकारने आमच्याशी चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळा . मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील मराठा बांधव राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत जमलेत. पण आता त्यांना सरकारकडून करण्यात येणाऱ्या कथित गळचेपीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार र . मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शुक्रवारपासून मुंबईच...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अवघी मुंबई वेठीस धरली असताना राज्य सरकारने मराठा समाजाला मोठा दिलासा देत मराठा आरक्षणासंबंधी तालुकास्तरीय वंशावळ समितीस 30 जून 2030 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा मराठा स . मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्...
सिडको एन-६, संभाजी कालनी भागामधील प्रमोद पाडसवान हत्या प्रकरणातील आरोपी ज्ञानेश्वर निमोणे यास घटनास्थळ पंचनाम्यासाठी आणण्यात आले होते. ज्या ठिकाणी त्याने दादागिरी केली, पाडसवान यांची हत्या केली, त्याच ठिकाणी तो खाली मान करून वावरत होता. त्याला राहत्य . दिवसभर याच प्रकरणाची कॉलनीमध्ये चर्चा होती. यात निम...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज, 29 आणि 30 ऑगस्ट रोजी मुंबईच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. शहा आज रात्री ९:२०ला मुंबईत दाखल झाले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्नेहपूर्वक स्वागत केले. . मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहावर ते मुक्कामी असतील. रात्री उशिरा ते मुख्यमंत्...
पातूर तालुक्यातील चरणगाव येथील ग्रामस्थ मूलभूत सुविधांवरुन शुक्रवारी आक्रमक झाले. पावसाचे पाणी घरात शिरत असून, अन्य विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आराेप करीत ग्रामस्थांनी पंचायत समितीमध्ये धाव घेतली. महिलांनी गावातील प्रश्नांबाबत जाब विचार विस् . १५व्या वित्त आयोगाच्या निधीत चरणगाव ग्रामपंचायमध्ये...
पुणे जिल्ह्यातील प्रमुख नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांना गती मिळाली असून, या प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केवळ मोठ्या नद्यांवरच नव्हे, तर त्यात मिळणाऱ्या छोट्या नदी-नाल्यांच्या पाण्यावर देखील प्रक्रिया करण्याची गरज . शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा विक...
केंद्र व राज्यातील सरकार हे जनहिताच्या विरोधात अनेक निर्णय घेत आहे आणि जनसुरक्षेच्या नावाखाली लोकशाहीचा घोट घेत असल्याचा थेट आरोप संविधान विश्लेषक व उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच चे विधिज्ञ एडवोकेट असीम सरोदे यांनी सातारा येथे बोलताना केला . सातारा विधानसभा मतदारसंघाचे 1952 ते 1962 या कालावधी...
मराठा उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच देवेंद्र फडणवसीस यांनी १६ टक्के आरक्षण दिलेले महाविकास आघाडीने घालवले, असा आरोपही विखे पाटलांनी केला आहे. मनोज जरांगे य . ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे सातत्याने मराठा आरक्षणाच...
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांचा लढा आरक्षाचा नव्हे तर राजकीय अजेंडा असल्याचा पुनरुच्चार केला आहे. मनोज जरांगे यांचा लढा आरक्षणाचा नाही. हा लढा एक राजकी अजेंडा आहे. यात विरोधी पक्षांसह काही राजकीय पक्षांच्याही काही नेत्यांचा समावेश आहे . मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण...
‘दक्षिण काशी’ म्हणून राज्यासह सर्वदूर ओळख असलेल्या प्रकाशा तीर्थक्षेत्री गुरुवारी ऋषिपंचमी निमित्त पवित्र स्नानासाठी महिला भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. पहाटे सहा वाजेपासून तापी घाटावर महिला दाखल होऊ लागल्या होत्या. केदारेश्वर मंदिरात देखील . ऋषिपंचमी निमित्त सूर्य कन्या तापी नदीत स्नान करण्याल...
मुंबई4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले आहे. मनोज जरांगे आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर आंदोलनाच्या पार्श Doonited Affiliated: S...
अमरावतीतील जुना रेल्वे उड्डाणपूल बंद केल्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर उपाय म्हणून तीन नवे पर्याय समोर आले आहेत. . पहिला पर्याय म्हणजे रेल्वे स्टेशन ते बेलपुरा मार्गाचे सुधारीकरण करणे. दुसरा पर्याय जयस्तंभ चौक ते राजकमल चौक दरम्यान नेहरू मैदानातून पायी व दुचाकींसाठी नव...
अमरावतीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (एनएचएम) कर्मचाऱ्यांचा कायम नोकरीसाठीचा संप दहाव्या दिवशीही सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी एनएचएम आयुक्तांचे कामावर परतण्याचे आदेश धुडकावून लावले आहे. . आंदोलनकर्त्यांनी ऋषिपंचमी निमित्त आंदोलनस्थळी झुणका-भाकरीचा प्रसाद घेतला. शासनाने गतवर्षी १० वर्षांची सेवा पूर्ण केल...
शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. संगमनेर फेस्टिव्हलच्या उद्घाटनावेळी हा हल्ला झाल्याची माहिती आहे. या कार्यक्रमात गेले असता अमोल खताळ यांच्याशी हात मिळवण्यासाठी एक तरुण आला आणि यावेळी त्याने हल्ला केला अ . गैरसमज सुद्धा दूर करायला वेळ लागणार नाही एका वृत्तव...
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. महाबळेश्वर येथे झालेल्या राज्यस्तरीय विचारमंथन शिबि . आपल्या आंदोलनाची तयारी करून मनोज जरांगे मुंबईच्या द...
महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्यात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. सुमारे 70 एकर जागेवर पिंपरी-चिंचवड शहरात आता ” इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे,भारतीय व्यवस्थापन संस्था” (आय आय एम) स्थापन केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी . सध्या देशात २१ भारतीय व्यवस्थापन संस्था...
मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. आम्हीदेखील मराठा समाजाचे असल्याने त्यांच्या आंदोलनाचे समर्थकच आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांवर आम्ही देश अन् महाराष्ट्र चालवत आहोत. मराठी माणूस म्हंटलो की छत्रपती शिवरा . प्रसाद लाड पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी...