Mumbai Local News: Get all the Latest News in Mumbai including Breaking News, Headlines, Live Updates and Coverage from every area of the city. Check the latest Mumbai news, Also find the breaking Mumbai news related to Mumbai rain, weather, airport, local train, crime, fire, education
भोंदू कॅप्टन अशोक खरातविरोधात तक्रारदार महिलांची संख्या वाढत असून रविवारी रात्री २ महिलांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार कॅनडा कॉर्नर येथील ओकस प्रॉपर्टी कार्यालयात या दोन्ही महिलांना गृह शांती, आणि भविष्याबाबत माहिती देण्याकरता बोलावून घेत गुंगीचे औषध पिण्यास देत संमोहित करून कार्यालय...
तीन महिन्याचे वेतन देयक तयार करून अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेतल्याचा मोबदला म्हणून एक हजार रुपयाची लाच घेताना पूर्ण पाटबंधारे विभाग वसमत येथील वरिष्ठ लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी 23 सायंकाळी रंगेहात पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्ण पाटबंधारे विभागाच्या सिंचन व्यवस्थापन...
शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू पुन्हा एकदा रणांगणात उतरले आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे आज बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली कांदा आणि मकाच्या पडत्या भावाविरोधात भव्य ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी संतापलेल्या आंदोलकांनी थेट प्रां...
आपल्या आक्रमक आणि अनेकदा वादग्रस्त ठरणाऱ्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केले आहे. “माझं जवळपास ३५ कोटी रुपयांचं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं, म्हणूनच आज माझ्यासोबत सायकलवर फिरणारा कार्यकर्ता फॉर्च्युनर कारमध्ये फिरत आहे,...
“२८ जानेवारी २०२६ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस होता, ज्या दिवशी राज्याचा दैदिप्यमान तारा निखळला. पण आज दोन महिने उलटूनही आपल्या लाडक्या नेत्याच्या मृत्यूचे सत्य समोर का येत नाही?” असा आर्त सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांना आज विधानसभेच्या सभागृहात रडू कोसळ...
नाशिकमधील स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाचे आणि अघोरी कृत्यांचे प्रकरण आता राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आले आहे. या प्रकरणावरून संताप व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत खळ . अशोक खरात सध्या पोलिस कोठडीत असून, त्या...
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात पडसाद उमटले असतानाच, या प्रकरणातील केंद्रस्थानी असलेले सदस्य दिनकर शिंदे सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले आहेत. त्यांच्या अपहरणाचा दावा करत शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या समर्थकांची पोलिसांशी मोठी बाचाबाची झाली...
६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकचा हर्षवर्धन सदगीर याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याचा ४-३ ने रोमहर्षक विजय मिळवला. या विजयाचा भगूर येथील बलकवडे व्यायामशाळेसमोर ढोल ताशांच्या गजरात लहानमुलांसह तरुणांनी जल्लोष साजरा केला. भविष्यात येथून अनेक गुणवंत मल्ल राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकतील, अ...
एरवी साबणाचे बुडबुडे हा लहान मुलांचा मनोरंजनाचा खेळ म्हणून आपण सहज हवेत उडवून सोडून देतो. पण त्यालाही गणितीय परिमाणे असतात. महाराष्ट्राचे क्रियाशील संशोधक असलेले डॉ. अजिंक्य कोत्तावार यांनी साबणाच्या बुडबुड्यांना त्रिमितीय (३-डी) आणि विविध भौमितिक आकार देण्याचा अद्भुत शोध लावला. विशेष म्हणजे त्याचे पेटे...
महाराष्ट्र विधानपरिषदेतील राजकीय समीकरणे आता बदलण्याच्या उंबरठ्यावर आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेच्या एकूण ९ सदस्यांचा कार्यकाळ येत्या १३ मे रोजी संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर, उद्या या सर्व सदस्यांना सभागृहात अधिकृतपणे निरोप दिला जाणार आहे...
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण केले आहे. या प्रकरणात आता काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी सरकारवर गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. “अशोक खरातचे १०० नव्हे तर २०० व्हिडिओ असून त्यातील ९० व्हिडिओ अत्यंत आक्षेपा...
विदर्भातील ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार दत्ता राघोबाजी मेघे (वय ८९) यांचे रविवारी दिनांक २२ मार्च रोजी नागपूर येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. दत्ताजी मेघे हे विदर्भातील प्रभावी व दूरदृष्टी...
नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरलेला असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी खरातचे धागेदोरे थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताशी जोडले असून, यामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला आहे. “अजितदादांच्या न...
महाराष्ट्रात सध्या भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या या खरातच्या नादी लागल्याने राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना देखील त्यांच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आता अशोक खरातबद्दल स्थानिक लोकांकडून काही माहिती समोर यायला...
भोंदू बाबा अशोक खरात यांच्याकडे विरोधी पक्षातील कोणकोणते नेते जात होते याचे मी पुरावे देऊ शकतो. माझ्याकडे सर्वांत जास्त पुरावे आहेत, पण ते पोलिसांकडे आहेत, ते पोलिसांचे काम आहे, खरातांना भेटणाऱ्यांपैकी कुणाचे यात सहभाग असेल तर कारवाई होईल, पण केवळ भेटलंय म्हणून कारवाई करायला लागलो तर कोणी त्यांना 40 किम...
मुंबईनाक्यावरील भाभानगरला 16 जुलै 2000 रोजी उभारण्यात आलेल्या 10 लक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभातून वितरीत होणाऱ्या पाण्याच्या वाहिन्यांना, व्हॉल्व्हला मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे. त्यामुळे जलकुंभाच्या खालीच अत्यंत गलिच्छ असे डबके साचले आहे. त्याच घाण पाण्यता व्हॉल्व्ह असून, तोच सोडल्यानंतरच परिसरातील...
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धासह अनेक घडामोडींमुळे सोने-चांदीच्या दराला घसरण लागली आहे. शनिवारी सोन्याच्या दरात ३,८११ रुपयांची घसरण झाल्याने सोने दोन महिन्यांनंतर दीड लाखांच्या (१,४८,६२९ रुपये तोळा) खाली आले. चांदीही ७,२१० रुपयांनी कमी झाली असून दर २,३७,९३० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला. नव्या वर्षात स...
भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, अनुभवी नगरसेविका आणि मुंबईच्या माजी उपमहापौर अलका केरकर यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मुंबई महानगरपालिकेच्या वर्तुळात आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी शो...
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आता थेट राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणावर उमटू लागले आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर रूपाली चाकणकर यांनी आधीच आपल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, “या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही,”...
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी महायुतीच्या झालेल्या बैठकीमध्ये युतीच्या बाबत ज्या त्या आमदाराने त्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने त्यांच्या मतदारसंघात निर्णय घ्यावा असा निर्णय झाला होता. मी माझ्या मतदारसंघांमध्ये युतीमधील दोन्ही पक्षांशी चर्चा केली परंतु एका पक्षाने (राष्ट्रवादीने) स्पष्ट नकार दिला...
पुण्यात सायबर चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. गॅस टंचाईमुळे ऑनलाइन इलेक्ट्रीक शेगडी खरेदी करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाची तीन लाख दहा हजार रुपयांची फसवणूक झाली, तर ‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने एका महिलेला तीन लाख १९ हजार रुपयांना गंडा घालण्यात आ...
पुण्यातील मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र बाणेर येथे स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची मागणी केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे करण्यात आली आहे. हवाई वाहतूक तज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी ही मागणी केली असून, पूर्व पुणे परिसरातील वाढती लोकसंख्या, आयटी कंपन्यांची उपस्थिती आणि पासपोर...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नाशिकच्या भोंदू अशोक खरात व त्याच्या नादाला लागलेल्या राजकारण्यांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. एआयमुळे रोजगाराचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत असताना आपले नेते व राज्यकर्ते भोंदूबाबाच्या व त्याच्या ओश्नो जलाच्या चक्रात अडकलेत. हे महाराष्ट्...
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर आता या मुद्द्यावरून काँग्रेसमध्येच मतभेद समोर आले आहेत. पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी चाकणकर यांची बदनामी करू नये, अशी भूमिका घेत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. मा...
राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत. गेल्या नऊ महिन्यांत पोलिसांनी कोफ्टा कायद्यांतर्गत तब्बल २३ हजारांहून अधिक गुन्हे दाखल केले असून सुमारे ३.७७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती अन्न व औषध प्रश...
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलतान...
अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याच्या आरोपाखाली पोलिस कोठडीत असलेल्या अशोककुमार एकनाथ खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या संपत्तीचे आणि बड्या ओळखींचे धागेदोरे आता वेगाने समोर येत आहेत. त्याच्या आश्रमात अनेक दिग्गज राजकारणी आणि उद्योजकांची नियमित ये-जा असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत असत...
भागवत कथा श्रवण केल्यानंतर मानवाचे जीवन पवित्र होते, तर रामकथा केवळ ऐकण्यासाठी नसून प्रभू श्रीरामांच्या आदर्श मार्गावर चालण्याचा संदेश देते असे प्रतिपादन प. पूज्य रमेशभाई ओझा यांनी शुक्रवारी ता. २० येथे केले. येथील रामलीला मैदानावर गजराज बाल गणेश मंडळाच्या वतीने आयोजित श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमात त्य...
पुण्यात बाटलीबंद पाणी व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका पेट्रोल पंप व्यावसायिकाची २ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हडपसर परिसरातील हांडेवाडी येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल...
महाराष्ट्रात सध्या हवामानाचे दोन टोकाचे चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजूला काही भागात उन्हाची तीव्रता वाढत असताना, दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने या भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बदलत्या वा...
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देवाभाऊंच्या नेतृत्वात तिपटीने वाढली आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये महाराष्ट्राचा तिपटीने विकास देवाभाऊंच्या नेतृत्वात होत आहे. सर्वाधिक गुंतवणूक देवाभाऊमुळे महाराष्ट्रात येत आहे, राज ठाकरेंना मला सांगायचे आहे की अर्धवट माहितीची आधारे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर टीका करू नका, असे भा...
तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या अटकेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच या प्रकरणाने आता स्पष्टपणे राजकीय वळण घेतले आहे. धार्मिक श्रद्धा, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप खरा . फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी चाकणकर यांच्या भूमिकेवर...
पुण्यात सुरू असलेल्या ६८व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती आणि गादी या दोन्ही विभागांत रोमांचक सामने झाले. सोलापूर आणि पुणे येथील मल्लांनी दमदार कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला. रामकृष्ण अण्णा सातव पाटील कर्तव्य फाउंडेशनने वाघोली येथील स्व. अजितदादा पवार क्रीडानगरीत या स्पर्धेचे आयोजन...
तिवसा येथील गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने ‘गुढीपाडवा व रामनवमी महोत्सव’ भक्तिमय वातावरणात सुरू झाला आहे. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाने आयोजित केलेला हा सोहळा १९ मार्च रोजी गुढीपाडव्यापासून २६ मार्चपर्यंत चालणार आहे. यामध्ये अध्यात्म, संस्कार आणि सा...
अंजनगाव बारी नजीकच्या म्हसला येथील यशस्वी पोल्ट्री व्यावसायिक रवींद्र मेटकर यांना युनायटेड किंग्डममधील प्रतिष्ठित ऑक्सफर्ड विद्यापीठात आयोजित जागतिक संशोधन परिषदेसाठी निमंत्रण मिळाले आहे. ग्लोबल इकॉनॉमिक फोरमद्वारे आयोजित ही विशेष परिषद १ ते ५ मे २०२६ या कालावधीत होणार आहे. संस्थेने मेटकर यांना पाठवलेल्...
सेनगांव शहरात शहरात विद्युत प्रवाह उतरलेल्या खांबाला स्पर्श झाल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी ता. १९ घडली आहे. धुरपत नागोराव इंगोले असे मयत तरुणाचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव शहरातील रहिवासी असलेला धुरपत इंगोले हा तरुण आज सकाळी साडेनऊ...
अंकशास्त्राच्या नावाखाली भोंदूगिरी करून महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या पापकर्मांचा पाढा आता पोलीस तपासात वाचला जात आहे. नाशिक गुन्हे शाखेने खरातच्या सिन्नर येथील मिरगावमधील आलिशान फार्महाऊसवर रात्री उशिरा धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी केवळ महत्त्वाची कागदपत्रेच नव्हे...
नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या कृष्णकृत्यांचा छडा लावण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. या प्रकरणाच्या निष्पक्ष आणि सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली . राज्य गृह विभागाने घेतलेल्या निर्णयानुस...
राज्यात मराठी नववर्षाचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असून गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, नागपूरसह अनेक शहरांमध्ये भव्य शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात नागरिक पारंपरिक वेशात सहभागी होत असून ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या पताकांच्य...
. तालुक्यातील टरबूज उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदा टरबूज आणि खरबूज या दोन्ही पिकांवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे टरबूज व खरबुजांच्या वेली सुकायला लागल्या आहेत. शेतकऱ्यांनी लागवडीसाठी हेक्टरी एक लाख रुपयांचा खर्च केला. परंतु वेली सुकल्या व फळे पिवळी पडल्याने अकोट तालुक्या...
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरात यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद किंवा त्यांच्यावरील आरोपांबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे चाकणकर यांनी स्पष्ट केले होते. मात्र, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत...
सांगोला येथील सांगोला विद्यामंदिर शाळेतून दोन दिवसांपूर्वी चोरीला गेलेल्या दहावीच्या भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका शोधण्यात पोलिसांना अखेर यश आले असून, याप्रकरणी त्याच केंद्रावर परीक्षा देणाऱ्या एका विधी संघर्ष ग्रस्त अल्पवयीन विद्यार्थ्याचा धक्कादायक सहभाग उघड झाला आहे. विशेष म्हणजे, हे कृत्य करणारा विद्...
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील वनोजा बाग येथील श्री संत लखमाजी महाराज संस्थान येथे गुढीपाडवा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. १९ मार्च रोजी होणाऱ्या या उत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. या महोत्सवाला सुमारे ३०० वर्षांची प्राचीन परंपरा लाभली आहे. श्री संत लखमाजी महाराज संस्थान हे या...
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर-वडसा मार्गावरील सोनी-चपराड दरम्यान बुधवारी सायंकाळच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात चार युवक जखमी झाले असून, दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मि...
पुणे महानगरपालिकेत पहलगाम हल्ल्यात वडील गमावलेल्या आसावरी जगदाळे यांना अखेर नोकरी मिळाली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र सुपूर्द करण्यात आले. या नियुक्तीमुळे जगदाळे कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आसावरी यांचे मोबाईलवर संपर्क साधून अभिनंदन क...
अजित पवारांसारख्या राज्यातील एका प्रमुख नेत्याच्या संशयास्पद अपघाती मृत्यूवर विधिमंडळात चर्चा करू दिली जात नाही. याचा अर्थ काय? यावरून या अपघातामागे एक मोठी शक्ती असल्याच्या आमच्या संशयाची एकप्रकारे पुष्टीच झाली आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्...
उद्धव ठाकरेंचे सरकार असताना स्वत:च्या पक्षात काय सुरू आहे हे संजय राऊत यांना समजले नाही, 40 आमदार सोडून गेले ते समजले नाही, आणि दिल्लीमध्ये काही तरी खदखदतंय म्हणता. जे काही होते ते उबाठामध्ये सुरू आहे, ते होतच राहणार असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात आमच्या आमदारां...
एमआयडीसी चिकलठाणापरिसरातील शहानगर, मसनतपूरयेथे पत्र्याच्या शेडमध्ये कारखाना उभारून एमडी ड्रग्ज तयारकरण्याचा कट एएनटीएफनेउधळला. सोमवारी १६ रोजी धडक कारवाई झाली. पोलिसांनी दोघांना अटक केली. ६५ ग्रॅम एमडीसहविविध रसायने, असा सुमारे ४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त साहित्यावरून तब्बल २ किलो...
महाराष्ट्रात आज अनेक भागांमध्ये गारांचा पाऊस पडला. अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसही झाला आहे. सांगलीच्या मिरजमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. मिरजच्या बेडग आणि आरगसह येथील परिसरात पाऊस पडला आहे. हवामान विभागाने सांगली जिल्ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा जो अंदाज वर्तवला होता, तो आज...
पुणे महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर यांच्यातील मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पदाला योग्य सन्मान मिळत नसल्याची नाराजी व्यक्त करत भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. सत्तेत आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने मोठेपणा दाखवत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ला उपमहापौरपद...