Mumbai Local News: Get all the Latest News in Mumbai including Breaking News, Headlines, Live Updates and Coverage from every area of the city. Check the latest Mumbai news, Also find the breaking Mumbai news related to Mumbai rain, weather, airport, local train, crime, fire, education
खरीप २०२५ हंगामातील प्रलंबित पीक विमा दाव्यांच्या प्रश्नावर देवगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू केलेले ‘सरण आंदोलन’ मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्तक्षेपानंतर मंगळवारी (दि. २१) तात्पुरते स्थगित करण्यात आले. मंत्री भुजबळ या . ^शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्यांबाब...
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला. 21 जुलै सकाळी 8.30 वाजता झालेल्या नोंदीनुसार गेल्या 24 तासांत 12.2 मिमी पाऊस झाला. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम धारा कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला....
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन केले. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्...
अंजनगाव बारी ते कोंडेश्वर या महत्त्वाच्या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम रखडल्याने नागरिक, भाविक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या या रस्त्यावर चिखल व गाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे. यामुळे प्रवास करणे, विशेषतः दुचाकीस्वारांसाठी अत्यंत कठीण झाले आहे. येत्या काही दिवसांत श्रावण महि...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गाडगे बाबा अध्यासन केंद्र आणि समर्थ गुरुकृपा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या (शिंदे बुद्रुक) संयुक्त विद्यमाने संत गाडगे बाबांच्या दुर्मिळ छायाचित्रांची प्रदर्शनी भरवण्यात आली. या...
मोर्शी पोलिसांनी मनीमपूर येथील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेला १२,५०० रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. मनीमपूर येथे घडलेल्या या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांचे सहाय्य घेतले. बातमीदारांच्या मदतीने प...
विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विभाग नियंत्रकांना निवेदन सादर केले आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी न लागल्याने संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रसंगी उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. संघटनेच्या प्रमुख मागण...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील महिला प्राचार्य संघटनेने नीट, टीईटी आणि यूजीसी-नेट परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या संदर्भात संघटनेने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन सादर करून कठोर कारवाईची मागणी केली. संघटनेने म्हटले आहे की, वारंवार होणाऱ्या पेपरफुट...
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आणि अमरावती जिल्हा तैलिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुमारे २०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच २५ गरजू महिलांना शिलाई मशीन भेट देण्यात आल्या. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे राज्याध्यक्ष...
छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात ६०० हून अधिक नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली आरोग्य तपासणी आणि आयुष्मान कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा भरघोस प्रत...
संगीत परंपरेचे जतन करणाऱ्या गोपाळ गायन समाज संस्थेच्या शतकोत्तर वाटचालीनिमित्त बालगंधर्वांचा ऐतिहासिक तानपुरा संस्थेला भेट देण्यात येणार आहे. पुण्यातील परांजपे कुटुंबीय हा तानपुरा गुरुवारी, २३ जुलै रोजी टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या स्वरमैफलीच्या प्रा...
नीट पेपरफुटी प्रकरणावरून संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर मोठे आंदोलन पुकारले आहे. या प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचा वाढता पाठि...
राजधानी दिल्लीत नीट पेपर फुटी प्रकरणावरून कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन उभे केले आहे. सोमवारी ‘चलो संसद’ आंदोलनाला देशभरातील तरुणांनी लाखोंच्या संख्येने हजेरी लावली होती. आजही दिल्लीत आंदोलन सुरूच असून आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील दिल्लीत हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवा...
दिल्लीत आपल्या रास्त मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष हल्ला आणि बेछूट लाठीचार्जच्या घटनेचे संपूर्ण देशभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. पोलिसांच्या या अमानुष दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवण्यासा . वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आं...
साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय व कौतुकास्पद योगदानाबद्दल छत्रपती संभाजीनगर येथील सुनील शंकरराव उबाळे यांची ‘लोकनेते अजितदादा पवार सन्मान पुरस्कार’ साठी निवड करण्यात आली आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रे...
सोमवारी दिल्लीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चावर टीका करताना विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना ‘आतंकवादी’ म्हटल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भडका उडाला आहे. सदाभाऊ खोत यांच्या या वादग्रस्त विधानानंतर विरोधी पक्ष . काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स...
दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट परीक्षा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनावर सदाभाऊ खोत यांनी अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त भाष्य केले आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची तुलना थेट ‘आतंकवाद्यांशी’ करत, “या आतंकवाद्यांना सरकारने लोकशाही मार्गाने सडेतोड उत्तर द्यावे,”...
राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभार्थींची प्राथमिक यादी उद्या (22 जुलै) जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच, 30 जुलैपूर्वी प . एका वृत्तवाहिनीशी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की...
वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी 23 वर्षांच्या मुलाने साथीदारांच्या मदतीने एकाचा थरारक खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे-सातारा महामार्गावरील जुन्या कात्रज बोगद्याजवळील शिंदेवाडी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजगड पोलिसांच्या संयु...
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “कर्जमाफीची घोषणा आणि प्रत्यक्ष वस्तूस्थिती यामध्ये मोठा फरक असून, सरकारने शेतकऱ्यांशी राजकीय डावपेच खेळणे थांबवावे, अन्यथा पेचात पडाल,” असा थेट इशारा रोहित पव...
जिल्हा परिषदेतील कनिष्ठ व सहाय्यक प्रशासन अधिकारी ही पदे एस-१४ या संवर्गात एकत्र होणार असल्याची ग्वाही म. रा. जिल्हा परिषद लिपीक संघटनेचे राज्याध्यक्ष सागर बाबर यांनी दिली. लिपीक संघटनेची राज्यस्तरीय संवाद बैठक सांगली येथे पार पडली. या बैठकीस राज्यात . या प्रसंगी बोलताना राज्याचे कार्याध्यक्ष तथा अमरावत...
निफाड तालुक्यातील देवगाव येथील प्रलंबित पीक विमा दाव्यांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या ‘सरण आंदोलन’स्थळी जिल्हा कृषी अधीक्षकांनी भेट देऊन शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा केली. मात्र, या चर्चेतून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याच . देवगाव येथील महसूल मंडळातील प्रलंबित पीक विमा दाव्य...
मुंबईतील ‘वर्षा’, ‘नंदनवन’ आणि ‘देवगिरी’ या राज्याच्या सत्ताकेंद्रे असलेल्या बंगल्यांत आता पाहुणचाराचा नवा बेत रंगणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शासकीय निवासस्थानांवर येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या आणि अन्य पाहुण्यांच्या खानपानावर राज्य...
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या धोरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष सुरू असतानाच, आता राजस्थान राज्यात मराठी भाषेवरून नवा वाद पेटला आहे. राजस्थानचे राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी राजस्थानात ‘मराठी स्टडी सेंटर’ सुरू क...
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या धोरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष सुरू असतानाच, आता राजस्थान राज्यात मराठी भाषेवरून नवा वाद पेटला आहे. राजस्थानचे राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी राजस्थानात ‘मराठी स्टडी सेंटर’ सुरू क...
राज्याच्या राजकीय वर्तुळात आगामी काळात होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू असतानाच, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या विस्तारावरून महायुती सरकारला थेट आव्हान दिले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या मं...
वर्धा तालुक्यातील रोठा येथे १२ वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अत्यंत संतापजनक अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या खटल्याची सुनावणी तातडीने जलदगती न्यायालयात घेण्याचे महत्त्वाचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवू...
लडाखमधील शिक्षणतज्ञ सोनम वांगचूक यांच्या ‘चलो संसद’ आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी अमरावती शहरात सोमवारी तीन ठिकाणी निदर्शने करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेच्या सदस्यांनी इर्विन चौकात आंदोलन केले, तर कलेक्ट्रेटवर विविध विद्यार्थी संघटनांनी निषेध...
अमरावती जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सरासरीच्या तुलनेत ३७ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत असून, अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे, तर काहींची पेरणी अजूनही रखडली आहे. २० जुलैपर्यंतच्या अधिकृत शासकीय आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी बहुतांश भाग...
अचलपूरहून अमरावतीकडे येत असताना वडगाव फत्तेपूर–परसापूर मार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात रामपुरी कॅम्प येथील गौरव वाधवा यांचा मृत्यू झाला. दुचाकीसमोर अचानक वन्यप्राणी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत असून, परतवाडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मि...
जिल्हा परिषदेतील कनिष्ठ आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी ही पदे आता ‘एस-१४’ या एकाच संवर्गात एकत्र केली जाणार आहेत. यामुळे एकाही लिपिकाचे नुकसान होणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक संघटनेचे राज्याध्यक्ष सागर बाबर यांनी दिली. या निर्णयाचा फायदा अमरावतीसह राज्यातील सर्व जिल्ह...
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराचा तीव्र निषेध केला आहे. नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा लाठीमार झाल्याचा आरोप आहे. केंद्र सरकार संविधानवि...
पतीच्या सततच्या त्रासाला आणि कौटुंबिक छळाला कंटाळून एका हतबल झालेल्या माऊलीने स्वतःच्या अवघ्या १० महिन्यांच्या निष्पाप मुलीचा गळा दाबून, तिला पाण्याच्या बादलीत बुडवून ठार मारल्याची धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत घडली.एवढेच नव्हे तर, या मातेने आपल्या ६ वर्षांच्या मोठ...
पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या इराणी नगर परिसरातील ‘लक्ष्मी ज्वेलर्स’ या सोन्याच्या दुकानावर तीन अज्ञात दरोडेखोरांनी भरदिवसा बंदुकीच्या धाकावर धाडसी दरोडा टाकला. हातात शस्त्र घेऊन आलेल्या या टोळीने दुकानातील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने गोळा करून एका पोत्यात भरले आणि घटनास्थळावरून पळ काढला. गज...
नागपूर मेट्रो रेल टप्पा-2 अंतर्गत कन्हान नदी मेट्रो स्थानक ते कन्हान शहरादरम्यानच्या मेट्रो मार्गिकेच्या विस्ताराला राज्य शासनाने अधिकृत मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) मार्फत केली जाईल. या विस्तारासाठी एकूण 310.35 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे....
पुणे जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयातर्फे विशेष आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, २२ ते मंगळवार, २८ जुलै २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील चार ठिकाणी ही महाशिबिरे होणार आहेत. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पव...
राज्य राखीव पोलिस दलातील (एसआरपीएफ) महिलांची रखडलेली भरती नेमकी कधी होणार, असा प्रश्न विद्यार्थी समन्वय समितीने राज्य सरकारला विचारला आहे. आगामी पोलिस भरतीमध्ये महिलांना एसआरपीएफमध्ये सामावून घेण्याची मागणीही समितीने केली आहे. राज्य सरकारने 7 जुलै 2020 रोजी एसआरपीएफमध्ये महिलांचा स्वतंत्र गट स्थापन करण्...
देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देण्यासह दहशतवादविरोधी कारवाया आणि गुप्तचर क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. टिळक स्...
दिल्लीत ‘नीट’ पेपरफुटीविरोधात सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाचे पडसाद आता मुंबईत उमटण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून आगामी २३ जुलै ते ६ ऑगस्ट या १५ दिवसांच्या कालावधीसाठी मुंबईत जमावबंद...
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ठाकरेंच्या आंदोलनांना प्रतिसाद मिळत नसल्याने इतरांच्या आंदोलनांना पाठिंबा देण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच मतदारसंघ...
कल्याणमधील 53 वर्षीय शिक्षिका आणि एलआयसी एजंट संगीता मारुती चंदनशिवे यांच्या हत्येप्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह सिन्नर-घोटी रस्त्यावर आढळून आल्यानंतर पोलिस तपासाला वेग आला असून, आता भावाच्या झे . एलआयसीच्या कामाच्या बहाण्याने घराबाहेर पडल्या मिळाल...
कल्याण पूर्वेतील अडवली-ढोकळी परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये सोमवारी सकाळी एक अत्यंत थरारक हत्याकांड उघडकीस आले आहे. एका तरुणीने आपल्या प्रियकराची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. इतकेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी आणि मृतदेह लवकर सडावा . प्रियकराची हत्या केल्यानंतर आरोपी महिलेने घटनास्थळाव...
॥ ज्ञानियांचा राजा गुरू महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें ॥ हे विहंगम दृश्य आधुनिक चौपदरी महामार्ग आणि शतकानुशतके चालत आलेल्या ‘वारी’ परंपरेचा एक अद्भुत संगम दर्शवते. आळंदीहून पंढरीच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताच धर्मपुरी येथे 21 तोफांची सलामी...
आधुनिक तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे नियमित निरीक्षण कसे करता येऊ शकते, याचा आदर्श प्रयोग कदमापूर येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक राजेश कोगदे यांनी साकारला आहे. ‘ड्रीप इरीगेशन’ अर्थात ठिब . शेतीमध्ये कमी पाण्यात प्रत्येक रोपापर्यंत समान प्रम...
साकळी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात पालक-शिक्षक सभा पार पडली. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात सुसंवाद निर्माण करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी परस्पर सहकार्य वाढवणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालकांचा सक्रिय सहभाग मिळवणे हा या सभेचा मुख्य उद्देश होता. अध्यक्षस्थानी मुख्...
अजिंठा व जामनेर वनक्षेत्राच्या हद्दीत तोंडापूर धरणाच्या काठावर ३ रोही (नीलगाय) कुजलेल्या अवस्थेत मृत आढळून आले आहेत. धरणाच्या काठावर लपवून ठेवलेल्या २३ घातक रसायनांच्या ड्रममधून झालेल्या गळतीमुळेच हा प्रकार घडल्याचा संशय आहे. यापूर्वी धरणातील मासे आणि तोंडापूर गावातील ८ ते १० शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी या...
सामान्यतः वयाची सत्तरी पार केल्यानंतर लोक विश्रांती घेण्यास प्राधान्य देतात. मात्र, मुक्ताईनगर तालुक्यातील नांदवेलच्या मुरलीधर पाटील (७२) या प्रगतशील शेतकऱ्याने आपल्या उमेदीला वयाचे बंधन घालू दिले नाही. पाटील यांनी आपल्या वयाच्या ७२ व्या वर्षी केवळ स्वतः राबून नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून आपल...