Mumbai Local News: Get all the Latest News in Mumbai including Breaking News, Headlines, Live Updates and Coverage from every area of the city. Check the latest Mumbai news, Also find the breaking Mumbai news related to Mumbai rain, weather, airport, local train, crime, fire, education
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दीर्घ पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाची बरोबरी केली असली, तरी ते नेहरूंची वैचारिक उंची कधीच गाठू शकत नाहीत. मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात देशाचे पूर्णपणे 12 वाजले असून जनता महागाई आणि बेरोजगारीने हैराण झाली आहे, असे म्हणत काँग्रेसचे नेते विज...
In a moment of notable academic achievement and intellectual significance, the Hon’ble Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis, formally unveiled the book Environmental Law and Management, authored by Dr. Amit Bijon Dutta, at the Ramgiri Office in Nagpur on Saturday, 07 June 2026. During...
घरकुल लाभार्थींना शासनाच्या मोफत वाळू योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या निषेधार्थ तसेच वाढत्या अवैध वाळू उत्खननाविरोधात छावा क्रांतीवीर सेनाच्या वतीने सोमवारी गोदावरी नदीपात्रात सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत जलसमाधी आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी नदीपात्रात उतरून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत स...
राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदली प्रक्रिया यंदा प्रथमच समुपदेशन पध्दतीने राबविण्यात आली असून कर्मचाऱ्यांच्या पसंतीक्रमानुसार त्यांना बदलीचे ठिकाण देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या समाधानासोबतच आरोग्य विभागाच्या बळकटीकरणासाठी रिक्तजागा भरण्याला प्राधान्य...
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली असून, ज्या पात्र महिलांच्या बँक खात्यात गेल्या चार महिन्यांपासून दरमहा 1500 रुपयांचे नियमित अनुदान जमा झालेले नाही, त्यांना आता ही संपूर्ण थकीत रक्कम लवकरच एकरकमी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे....
यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भाला अभूतपूर्व उष्णतेचा सामना करावा लागला आहे. मे महिन्यापासूनच तापमानाचा पारा सतत 45 ते 47 अंश सेल्सिअसच्या आसपास राहिला असून, देशातील सर्वाधिक तापमान नोंदविणाऱ्या शहरांच्या यादीत विदर्भातील अनेक शहरांचा समावेश होता. जून महिन्याची सुरुवात झाल्यानंतरही तापमानात अपेक्षित घट झालेल...
बारामती नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किशोर मासाळ यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्याविषयी नुकतेच एक आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षाच्या सर्व नगरसेवक-नगरसेविकांनी या घटनेचा कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. तसेच,...
भंडारा जिल्ह्यातील करचखेडा येथे वैनगंगा नदीत रविवारी सायंकाळी एका खासगी बोटीला अपघात झाला. आंघोळीसाठी गेलेल्या सात मित्रांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला, तर पाच जणांनी पोहून आपले प्राण वाचवले. ही घटना सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. भंडारा आणि पवनी परिसरातील सात मित्र रविवारी सुटीचा आनंद घेण्यासाठ...
महाराष्ट्रात या वर्षी विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली. महावितरणने ही मागणी विनाअडथळा पूर्ण केली. प्रभावी नियोजन, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची परिणामकारक अंमलबजावणी, कृषिपंपांचे विक्रमी सौर उर्जीकरण तसेच नवीकरणीय ऊर्जेची मोठ्या प्रमाणात निर्मिती व वापर यामुळे महावितरणला विजेची वाढती मागणी पू...
सत्ता मिळवण्यासाठी २०२४ च्या निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांना ‘सरसकट कर्जमाफी’चे आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता आल्यानंतर शासनाने कर्जमाफी करताना अनेक जाचक निकष लावून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकारचे हे धोरण म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा करणारा प्रकार असून, सरकारने दिलेले आश्व...
चुलत भावाचा खून करून मृतदेह जंगलातफेकून दिला, त्यानंतर तो बेपत्ता असल्याचेभासवण्यासाठी मृताच्याचमोबाइलवरून त्याच्यावडिलांना मेसेज करूनपैशांची मागणी केलीआणि स्वतःच पोलिसठाण्यात जाऊन तोहरवल्याची तक्रार दिली.अत्यंत थंड डोक्याने कटरचून केलेला या गुन्ह्याचा सिडको पोलिसांनीपर्दाफाश केला आहे...
नागपूर येथील सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा आज अत्यंत दिमाखदार सोहळ्यात समारोप पार पडला. या विशेष कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. या समारोपाच्या निमित्ताने एका सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण...
मुंबईत प्रवाशांच्या सेवेसाठी अविरतपणे धावणाऱ्या बेस्टचे आजी-माजी कर्मचारी आता एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून, प्राप्त माहितीनुसार ते येत्या 18 जूननंतर बेमुदत संपावर जाण्याच्या पावित्र्यात आहेत. बेस्टची वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी रोज हजारो कर्मचारी अथक परिश्रम घेत असतात. मात्र आता याच कर...
सध्या सर्वत्र धोंड्याचा महिना साजरा होत असून, परंपरेनुसार गावोगावी जावयाचे आणि भाऊजींचे मोठ्या थाटात लाड केले जात आहेत. मात्र, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोची येथे या परंपरेला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. विम्याच्या तब्बल 30 लाख रुपयांच्या रकमेवर डोळा ठेवून सख्...
हिंगोली शहरालगत लिंबाळा औद्योगिक वसाहतीमधून चोरट्यांनी गोदामाचे शटर वाकवून 19.99 लाख रुपये किंमतीचे 353 कट्टे हळदीचे पोते चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली असून या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी ता. 7 गुन्हा दाखल झाला आहे. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरालगत औद्योगिक वसाहतीमध्...
राज्यातील बळीराजा ज्या मान्सूनच्या पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे, त्याबाबत आता एक चिंताजनक वृत्त समोर आले आहे. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असला, तरी किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर आणि मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता हवामान खात्याच्या सध्याच्या अंदाजावरून वर्तवण्यात आल...
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून रेव्ह पार्टीचा (Rav Party) मुद्दा प्रचंड गाजत असतानाच, आता पुणे पोलिसांनी मध्यरात्री एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या कथित रेव्ह पार्टीवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. पुणे जिल्हा अंतर्गत येणाऱ्या तुळापूर गावच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेने टाकलेल्या य...
मान्सून गोव्यापर्यंत पोहोचला असला तरी तो अद्याप फारसा सक्रिय झालेला नाही. सध्या राज्यात पूर्व-मोसमी पाऊस सुरू असून, महाराष्ट्रासह विदर्भातील अकोल्यात १० तारखेपर्यंत मान्सून धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्यांची गती व दिशा बदलल्यामुळे महाराष्ट्रात अपेक्षित असलेली पावसाची जोरदार झड अद्याप आलेली न...
अधिक मासानिमित्त वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात सोळाव्या अतिरुद्र अभिषेक महापूजा महोत्सवास शुक्रवारी वैदिक मंत्रघोषात व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. नऊ जूनपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवामुळे संपूर्ण वेरूळ परिसर शिवमय झाला आहे . हरिद्वार येथून आणण्यात आलेल्या पवित्र गंगाजल कलशाची...
सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी तरुणांना आकर्षित करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) आज देशाची राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर थेट रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले. या आंदोलनामुळे देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आह...
राज्यातील महायुती सरकारच्या अंतर्गत गोटात सातत्याने धुसफूस आणि शीतयुद्ध पाहायला मिळत असते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे गावी गेल्यानंतर अनेकदा त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगतात. मात्र, आता थेट मुंबईच्या वेशीवर झालेल्या एका मोठ्या शासकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमातून एकनाथ शिंदे यांना प...
राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी यासह इतर मागण्यांसाठी हिंगोली येथे ठाकरे गटाच्या वतीने मंगळवारी तारीख 9 सकाळी साडेदहा वाजता आक्रोश आंदोलन केले जाणार आहे. हिंगोली येथील महात्मा गांधी चौकात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता हे आंदोलन केले जाणार आहे. यावेळी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कोणत्याही अटी व श...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत सिंहासनाधीश्वर महाराजाधीराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५२ वा राज्याभिषेक दिन राष्ट्रवादी भवन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्य...
राज्यातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत सुरू असलेल्या हालचालींना आता अंतर्गत मतभेदांची किनार मिळाल्याचे दिसून येत आहे. पुणे आणि नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील उमेदवारी माघारीच्या निर्णयावरून विरोधी आघाडीत वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशात काँग्रेसचे ज्येष्ठ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप ज्यांना घाबरतात त्यांच्यावर कारवाई केली जाते. देशासाठी काम करणाऱ्या लोकांना नजरकैदेत ठेवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टींचे दिपके यांना चांगला पाठिंबा मिळत आहे, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. नाना पटोले म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी दे...
एकाच शाळेत शिकवणाऱ्या सहकाऱ्याने दुबईत नोकरी लावण्याचे व लग्नाचे आमिष दाखवून एका 43 वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केला. धर्मांतर करण्यास भाग पाडले. परदेशात नोकरी करण्यासाठी धर्म बदलावा लागेल, असे सांगून आरोपीने पीडितेचे कथित धर्मांतर घडवून आणले. तसेच यूट्यूबवर मंगलाष्टके लावून लग्नाचे न...
मार्च 2026 मध्ये राज्यात अवकाळी पावसात झालेल्या शेती व पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून महसूल व वन विभागाने 16 कोटी 71 लाख 59 हजारांचा मदत निधी मंजूर केला. छत्रपती संभाजीनगर, बीड, गोंदिया व गडचिरोलीतील एकूण 22 हजार 123 शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. संभाजीनगर व बीड जिल्ह्यांत 7783 हेक्टरवरील पिकांचे नुकसान...
सेनगाव तालुक्यातील खिल्लार येथील तक्रारदाराची वडिलोपार्जीत जमीनीचा फेरफार करून सातबाराला लावण्यासाठी १४ हजाराची लाच घेतांना ग्राम महसूल अधिकाऱ्यास शुक्रवारी ता. ५ रात्री सात वाजता सेनगाव ते हिंगोली मार्गावर पुसेगाव पाटी येथे रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच...
पुण्यात घरगुत्ती गॅस गळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटात तालुक्यातील मौजे नंदागौळ येथील रहिवासी असलेल्या व सध्या पुण्यात खांदवेनगर, खराडी येथे वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबातील तिघांचा दूर्दैवी मृत्यू झाला आहे. तर यात एका बालिकेसह दोघी जखमी आहेत. या दुर्घटनेमुळे नंदागौळ गावावर शोककळा पसरली आहे, तर गित्ते कु...
हिंगोली तालुक्यातील कनेरगाव येथे सुमारे 3000 स्क्वेअर फुट पेक्षा अधिक जागेवर बळजबरीने करण्यात आलेले अतिक्रमण न्यायालयाच्या आदेशावरून पोलीस बंदोबस्तात हटविण्यात नुकतेच हटविण्यात आले आहे. सदरील जागेचा तबा मुळ मलकाला मिळाला आहे. यानंतर आता बळजबरीने इतरांच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे याब...
सातारा शहरातील मोळाचा ओढा परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य करत लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. घरमालक बाहेरगावी असताना चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील मौल्यवान ऐवज लंपास केला. पोलिसांच्या माहितीनुसार, अभिजात फॅक्टरीजवळील एका निवा...
राजेश एक्स्पोर्ट नामक कंपनीच्या तब्बल 15 लाख रुपयांच्या कथित घोटाळ्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राजेश एक्स्पोर्ट्स कंपनीवर सेबीने 15 लाख कोटींचा महसूल फुगवून दाखवल्याचा आरोप केला आहे. एलआयसीने जनतेचा पैसा या...
राजकारणाचा सध्या जो चिखल झाला आहे, त्याकडे आता जनतेने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. राजकीय पक्ष ज्याला उमेदवारी देतील तो जिंकेलच, हा नेत्यांचा अवाजवी आत्मविश्वास लोकांनीच आता मोडून काढला पाहिजे. जनतेमुळेच आपण तिथे खुर्चीवर बसलो आहोत, याची जाणीव आता नेत्यांना करून देण्याची वेळ आली आहे, असे म्हणत मनसेचे...
राज्यसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. देशभरातील 24 रिक्त राज्यसभा जागांसह काही पोटनिवडणुकांची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील एक जागाही विशेष चर्चेत आली आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्या...
नाशिक येथील बहुचर्चित ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप असलेला एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याने संपूर्ण वादावर “दिव्य मराठी’ला दिलेल्या एका विशेष आणि रोखठोक मुलाखतीत निदा खानने ओळख लपवून आश्रय घेतल्याचा गौप्यस्फोट केला. आरोपीला आश्रय का दिला? मती...
भारताचे भवितव्य ज्यांच्या खांद्यावर आहे, तो हिंदू समाज आता मोठ्या प्रमाणावर जागृत होत असून त्याचे सकारात्मक परिणाम समोर येत आहेत, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. त्यांच्या या विधानाला पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाची किनार असल्याचे मानल...
कुऱ्हा पोलिसांनी माळेगाव परिसरातील बोर नदीच्या काठावर सुरू असलेल्या गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ८४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला असून, एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, बोर नदीच्या काठी मोहा फुलाची हातभट्टी गुळ दारू गाळली जात होती. या मा...
नेरपिंगळाई येथे महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान व खेती बचाव अभियान अंतर्गत तूर पीक व्यवस्थापन विषयावर शेतीशाळेचे पहिले सत्र मंगळवारी यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले. या उपक्रमात शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती पद्धती आणि तूर पिकाच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या शेतीशाळेमध्ये नैसर...
गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या खाण प्रकल्पावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. गडचिरोलीतील काही भागांमध्ये आपल्या जवळच्या उद्योगपतींना लाभ मिळावा यासाठी खाणकाम प्रकल्पांना परवानगी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे हा प्रकल्प संरक्ष...
औंढा नागनाथ तालुक्यातील चिमेगाव शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करून वाहतूक करणारे २ जेसीबी, ३ हायवा, १ ट्रॅक्टरसह १.२५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक व हिंगोलीच्या महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी औंढ...
उबाठाची अवस्था किती वाईट झाली आहे हे आपण सर्व जण पाहत आहोत, त्यांचा एकसुद्धा उमेदवार निवडून येणार नाही. त्यांना असे वाटते की विधानसभा आणि विधान परिषद काही कामाची नाही, मनपात जिंकता आले नाही तर तिथेही ते तसेच म्हणत आहेत, त्यांचा पराभव झाला की त्यांना वाटते की हे काही कामाचेच नाही, असे भाजपचे मंत्री गिरीश...
अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रक्रियेच्या विरोधात बुधवारी तरूणाई रस्त्यावर उतरली. या उपगवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जाती समाजामध्ये फूट पडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करीत जनआक्रोश मोर्चा काढला. याच मुद्यावर धरणे आंदोलन ते आत्मदहनासारखे टोकाचे पाऊ...
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी नुकत्याच केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर ओबीसी नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. ओबीसी जनमोर्चाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी येत्या १२ जून रोजी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली असून आंदोलनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
गेल्या दोन दिवसांपासून भाजपवर तोफ डागणाऱ्या शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांचा सूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर पूर्णपणे बदललेला पाहायला मिळत आहे. जिल्ह्यामध्ये होणारा त्रास यापुढे होणार नाही, याची गॅरंटी मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर सत्तार यांनी आपल्या मुलाचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा नि...
गत जानेवारी महिन्यात बारामती विमान तळावर झालेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर माळी कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र चार महिने उलटूनही हे कुटुंब मदतीसाठी प्रशासक...
पुणे ग्रामीण पोलिसांनी पुणे जिल्ह्यात गावोगावी सोनोग्राफीद्वारे महिलांचे गर्भलिंग निदान करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, डॉक्टरसह अन्य चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. या रॅकेटमध्ये गर्भधार...
इराण आणि इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात इंधन टंचाई आणि महागाईचे सावट असतानाच, वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट परिसरात डिझेल वाहून नेणारा एक टँकर पलटी झाला असून, सांडलेले इंधन गोळा करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी चक्क जीव धोक्यात घालून गर्दी केली होती. मिळा...
राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा विकास आणि विस्तार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागामार्फत ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन’ या सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या 136 व्या सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे प्रशिक...
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्द्यांवरून महायुती सरकारला धारेवर धरले असून, शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना थेट सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आंतरराष्ट्रीय कृषी करार शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारे असून, सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लूट करून कमी भावात कांदा खरेदी करत...
राज्यभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरात एका महाविद्यालयीन तरुणीवर चार जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी या पीडित तरुणीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्...